# Vishwa Samwad Kendra - Mumbai > Mumbai | Kokan | Maharashtra ## Posts - [संविधान साक्षरता काळाची गरज..](https://www.vskmumbai.org/constitution-day-2025/): संविधान म्हणजे काय? संविधान हा देशाचा सर्वोच्च कायदा असतो. कायद्याचे सामान्यत : तीन प्रकार असतात. १. ईश्वरीय कायदे २. नैतिक कायदे ३. मनुष्यनिर्मित कायदे. ईश्वरनिर्मित कायदे शाश्वत, अपरिवर्तनीय आणि पूर्णत:निरपेक्ष असतात. उदा:- गुरूत्वाकर्षणाचा कायदा सृष्टीच्या आरंभी होता, आज आहे आणि अंतापर्यंत राहणार आहे. हा कायदा मोडला तर मोडणाऱ्याला तात्काळ शासन होते. दहाव्या मजल्यावरून उडी मारणारा तरूण आहे, म्हातारा आहे किंवा अगदी लहान बालक आहे, याचा विचार हा कायदा करीत नाही, खाली आदळल्यानंतर त्याचा मृत्यू अटळ आहे. प्रकाशकिरणाचे कायदे, गतीचे कायदे, रसायनशास्त्राचे कायदे हे असे अपरिवर्तनीय आणि शाश्वत असतात. नैतिक कायदे नीतीमत्ता सांगतात. खरे बोलावे, मद्यपान करू नये, चोरी करू नये, … - [तेथे कर माझे जुळती](https://www.vskmumbai.org/guru-tegh-bahadur-2025/): आज गुरू तेगबहादूर यांचा बलिदान दिन. हिंदू धर्म आणि संस्कृतीसाठी शहिदी पत्करणाऱ्या या थोर योद्धा गुरूला अभिवादन.. !! आजच्या दिवशी म्हणजे २४ नोव्हेंबर १६७५ या दिवशी गुरूंनी बलिदान दिले. त्यांच्या या बलिदानातून प्रेरणा घेऊन हजारो हिंदू आणि सिक्ख बांधवांनी देश आणि धर्मासाठी त्याग आणि बलिदान दिले आणि म्हणूनच आपण सर्व आज मानाने जगू शकतोय. दुर्दैवाने आपल्या या अशा राष्ट्रपुरुषांची माहिती आज आपल्याला नाही, हा गौरवशाली इतिहास कळावा अशी ना मुघलांची इच्छा होती…. ना इंग्रजांची आणि दुर्दैवाने भारतीय म्हणवणाऱ्या राज्यकर्त्यांची आणि इतिहासकार यांची. हा इतिहास खरं तर फार मोठा आणि जाज्वल्य आहे. याची थोडीफार माहिती आपल्या सर्वांना व्हावी हाच उद्देश…. गुरू … - [एकतेच्या शिल्पाचा शिल्पकर्मी…](https://www.vskmumbai.org/sardar-vallabhbhai-patel-iron-man-of-india-31-october/): स्वातंत्र्य मिळाल्यावर देशातील स्वत:च्या स्वातंत्र्याचा हट्ट धरुन बसलेल्या अनेक संस्थांना साम, दाम, दंड, भेद या प्रत्येक नीतीचा वापर करुन, आजच्या आधुनिक भारताच्या एकतेची पायाभरणी लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांनी केली. त्यांचे देशाच्या जडणघडणीत प्रत्येक क्षेत्रातील योगदान वादातीत आहे. त्यांच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने त्यांचा कार्याचा घेतलेला आढावा… दि. ३१ ऑटोबर १८७५ रोजी गुजरातमधील नडियाद येथे झावेरभाई आणि लाडबा पटेल यांच्या पोटी सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म झाला. वैष्णव परंपरेचे पालन करणार्‍या पटेल यांनी, पुष्टीमार्ग पंथाची दीक्षा घेतली. वयाच्या ३६व्या वर्षी त्यांनी इंग्लंडला जाऊन, मोठ्या मेहनतीने मिडल टेम्पल येथून कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. परतल्यावर पटेल यांनी सार्वजनिक सेवेमध्ये कारकिर्दीची सुरूवात केली. त्यांनी अहमदाबाद … - [राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि काही प्रश्न..](https://www.vskmumbai.org/rss-2025/): 1) राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही नोंदणीकृत नसल्यामुळे बेकायदेशीर संघटना आहे का? उत्तर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची नोंदणी का केली जात नाही, असा सवाल अनेक वर्षांपासून उपस्थित केला जात आहे. पूजनीय सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांन दिल्ली येथे आपल्या एका व्याख्यानातून या प्रश्‍नाचे उत्तर दिले होते. दिल्ली येथील ‘भविष्याचा भारत : संघाचा दृष्टिकोन’ तीनदिवसीय व्याख्यानमालेच्या समारोपात या प्रश्‍नाचे सविस्तर उत्तर पूजनीय सरसंघचालक यांनी दिले. ते म्हणाले की, संघाची स्थापना 1925 साली नागपुरात झाली. त्यावेळी देश पारतंत्र्यात होता. त्यावेळी देशाचे कायदे नव्हते. म्हणून संघाने नोंदणी केली नाही. स्वातंत्र्यानंतर संघकार्याचा आणखी विस्तार होत गेला. स्वातंत्र्यानंतर प्रत्येक संघटनेने नोंदणी केलीच पाहिजे असा कुठलाही कायदा … - [भगिनी निवेदिता..](https://www.vskmumbai.org/bhagini-nivedita-2025/): 28 अक्टूबर 1867 को आयरलैंड में जन्मी मार्गरेट ई नोबल स्वामी विवेकानंद की शिष्या थीं, उन्हें स्वामी जी ने “भगिनी निवेदिता” नया नाम दिया, जिसका अर्थ है “ईश्वर की भेंट “। भगिनी निवेदिता की स्वामी विवेकानंद से भेंट लंदन में पिकाडिली के प्रिंसेस हाल में स्वामी विवेकानंद के व्याख्यान के समय हुई थी जब वह अमेरिका में अपना कालजयी शिकागो भाषण देकर यूरोप होते हुए स्वदेश वापस लौट रहे थे। उन्होंने स्वामी जी के व्याख्यान के दौरान उनसे जटिल प्रश्न किए और स्वामी द्वारा सबका यथोचित उत्तर पाकर वह उनकी शिष्या बन गई , उन्होंने 1898 में कलकत्ता की यात्रा … - [मधुभाईंनी स्वयंसेवक कसा असावा हे कृतीतून दाखवलं – दत्तात्रय होसबळे](https://www.vskmumbai.org/madhubhai-kulkarni-dattatreya-hosabale-2025/): छत्रपती संभाजीनगर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक मधुभाई (माधव) विनायक कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्रद्धांजली सभेचे आयोजन आज एम. आय. टी. कॉलेजमधील ‘मंथन सभागृहात’ करण्यात आले होते. यावेळी मनोगत व्यक्त करताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी मधुभाईंसोबतच्या आपल्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले मधुभाई आणि मी सोबत अखिल भारतीय बौद्धिक प्रमुख म्हणून काम केले. त्याचा स्वभाव अतिशय शिस्तप्रिय होता. संघवृक्षाचे परिपक्व फळ म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी कार्यकर्त्यांना निरंतर प्रेरणा दिली. केवळ उपदेश केला नाही तर स्वतःच्या व्यवहारातून त्यांनी कार्यकर्ता घडवला. त्यांचे जीवन म्हणजे अंधारातील सतत तेवत राहणाऱ्या नंदादीप सारखे होते असे भावना त्यांनी व्यक्त करत राष्ट्रीय स्वयंसेवक … - [बलवंतराय मेहता…](https://www.vskmumbai.org/balwantrai-mehta/): या नावाने काही आठवतंय..? तुम्ही हे नाव ऐकलंय का? कदाचित नाही. चूक तुमची नाही. या देशाला चेतनाहीन आणि निस्तेज बनवणाऱ्या त्या काळच्या सत्ताधाऱ्यांनी या नावाबद्दल आपल्याला कधी सांगितलंच नाही. आजपासून बरोबर ६० वर्षांपूर्वी, बलवंतराय मेहता हे नाव भारताच्या क्षितिजावर वीजेसारखं चमकलं, उजळलं, आणि कायमचं विझून गेलं..! १९६५ च्या सप्टेंबरमध्ये इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तानने भारतावर आक्रमण केलं. १ सप्टेंबर १९६५ रोजी जम्मूतील अखनूर सेक्टरमध्ये पाकिस्तानी सैन्याने हल्ला केला. या हल्ल्याचा उद्देश होता, काश्मीरची पुरवठा रेषा उद्ध्वस्त करणे. भारताने या हल्ल्याला प्रखर प्रत्युत्तर दिलं. हे युद्ध, ज्याला पाकिस्तानने ‘ऑपरेशन ग्रँड स्लॅम’ असं नाव दिलं होतं, २३ सप्टेंबर १९६५ पर्यंत सुरू राहिलं. यात … - [शिकागो भाषण, 11 सितम्बर 1893..](https://www.vskmumbai.org/swami-vivekananda-and-his-1893-speech/): ‘भारतवर्ष की विभूतियाँ’ नामक पुस्तक में शिकागों भाषण और स्वामी विवेकानन्द के विषय में लिखा है, “सन 1893 में आप शिकागो सर्व धर्म सम्मेलन में भाग लेने के हेतु प्रतिनिधि होकर अमेरिका गये। अमेरिका और इंग्लैण्ड में करीब तीन वर्षों तक व्यापक भ्रमण किया, और धर्म तथा संस्कृति-संबंधी उत्कृष्ट भाषण देकर पाश्‍चात्य जगत को मंत्रमुग्ध कर दिया। लाखों भक्तों के हृदय पर अमिट प्रभाव डाला। और वहां वेदान्त केंद्रों की स्थापना करवाई। आपके पाश्चात्य शिष्य और शिष्याओं में भगिनी निवेदिता, भगिनी क्रिस्टिन, गुडविन प्रसिद्ध हैं। आपके प्रयत्नों से पुनरपि भारतीय विचारधारा का प्रवाह पाश्चात्य देशों में बहने का सूत्रपात हुआ।“ … - [ग्रैंड ओल्ड मॅन ऑफ इंडिया :- दादाभाई नौरोजी](https://www.vskmumbai.org/dadabhai-naoroji-2025/): शतकानुशतके भारत हा आर्थिक महासत्ता म्हणून ओळखला जात होता. जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात (जीडीपी) भारताचा वाटा सर्वाधिक होता. इतिहासकार आणि अर्थतज्ज्ञ अँगस मॅडिसन यांसारख्या संशोधकांच्या अंदाजानुसार, सन १७०० मध्ये जेव्हा ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर पूर्ण वर्चस्व प्रस्थापित केले नव्हते तेव्हा भारताचा जागतिक जीडीपी मधील हिस्सा सुमारे २४.४% ते २७% इतका होता. यामुळे भारत हा जगातील सर्वात मोठा अर्थव्यवस्था असलेला देश ठरला होता. त्या काळी चीनचा वाटा सुमारे २२ ते २५ टक्के होता, तर संपूर्ण युरोपचा एकत्रित जीडीपी सुमारे २३ टक्के होता. भारताची समृद्धी ही प्रगत वस्त्रोद्योग, मसाल्यांचा व्यापार, हस्तकला, शेती आणि धातुकाम यांच्या बळावर उभी होती. या समृद्धतेमुळे आशिया, मध्यपूर्व … - [आंतरराष्ट्रीय व्यापार स्वेच्छेने व्हावा, दडपणाखाली नव्हे – डॉ. मोहन भागवत](https://www.vskmumbai.org/rss-100-years/): तीन दिवसीय व्याख्यानमालेचा दुसरा दिवस – ‘संघाची १०० वर्षांची यात्रा – नवे क्षितिज’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सांगितले की, समाज आणि जीवनातील समतोलच खरे धर्म आहे, जो कोणत्याही अतिरेकापासून आपल्याला वाचवतो. भारताची परंपरा यालाच मध्यम मार्ग म्हणते आणि आजच्या जगासाठी हेच अत्यंत आवश्यक आहे. त्यांनी सांगितले की, जगासाठी आदर्श बनण्यासाठी समाजपरिवर्तनाची सुरुवात घरापासून करावी लागेल. यासाठी संघाने ‘पंच परिवर्तन’ सुचवले आहेत – कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्व-बोध (स्वदेशी) आणि नागरिक कर्तव्यांचे पालन.“आत्मनिर्भर भारतासाठी स्वदेशीला प्राधान्य द्या आणि भारताचा आंतरराष्ट्रीय व्यापार केवळ स्वेच्छेनेच व्हावा, कोणत्याही प्रकारच्या दबावाखाली नाही.” डॉ. मोहन भागवत हे विज्ञान भवन येथे … - [भारताचे अंतःसत्त्व हे फिनिक्स पक्षासारखे - सरकार्यवाह](https://www.vskmumbai.org/sarkaryavah-dattatreya-hosabale-2025/): रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या निसर्गसंपन्न संकुलात आज भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे उपस्थित होते. या शुभप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना दत्तात्रयजींनी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्याग केलेल्या आणि बलिदान दिलेल्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण केले.तसेच आजच्या घडीला भारताच्या बाह्य आणि अंतर्गत सुरक्षेसाठी लढणाऱ्या लष्करी सैनिकांसह सर्व निमलष्करी सैनिकांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पराक्रमी,शूर,सैनिकांमुळेच देशाच्या सीमा अबाधित राहतात. प्राचीन काळापासून, कोणत्याही संकटावर मात करून पुन्हा उभे राहण्याची, प्रगती, उन्नती करण्याची अंगभूत क्षमता भारत राष्ट्रामध्ये आहे. भारताचे अंतःसत्त्व हे फिनिक्स पक्षासारखे आहे, असे प्रतिपादनही दत्तात्रयजींनी केले. प्रबोधिनीचे उपाध्यक्ष … - [भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य - भैयाजी जोशी](https://www.vskmumbai.org/sangh-work-in-purvanchal-only-through-solving-serious-problems-bhaiyaji-joshi/): पूर्वांचलात ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले यांचे अभिष्टचिंतन, चौथाईवाले लिखित ‘माझी प्रचारक यात्रा’ पुस्तकाचे प्रकाशन पुणे, दिनांक १२ ऑगस्ट २०२५ : पूर्वांचलातील समस्यांच्या जाणिवेबरोबरच जनजाती समाजात विश्वास निर्माण करण्याचे कार्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रचारकांनी केले. स्थानिक भीषण समस्यांच्या निराकरणातूनच पूर्वांचलात संघकार्य उभे राहिले, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांनी व्यक्त केले. पूर्वांचलात ६४ वर्षे प्रचारक असलेले शशिकांत चौथाईवाले लिखित ‘माय जर्नी अॅज प्रचारक’ (इंग्रजी) आणि ‘माझी प्रचारक यात्रा’ (मराठी) या अनुवादित पुस्तकांच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. टिळक रस्त्यावरील सर परशुराम महाविद्यालयातील लेडी रमाबाई सभागृहात ‘माय होम इंडिया’ आणि ‘भारतीय विचार साधना’ यांच्या … - [९ ऑगस्ट - जागतिक मूलनिवासी दिवस](https://www.vskmumbai.org/indigenous-people-day-9-august/): भारतात हल्ली बऱ्याच ठिकाणी हा जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा करण्याची पद्धत रूढ केली जात आहे. मध्यंतरी नाशिक – त्र्यंबकेश्र्वर ला जाताना आदिवासी एकता वगैरे चे बॅनर ही पाहिले होते!! आणि त्याच बरोबर त्यासंबंधी काही विद्रोहकडे वळणाऱ्या घोषणा!! ९ ऑगस्ट हा दिवस आत्तापर्यंत ऑगस्ट क्रंतीदिन म्हणून प्रसिद्ध होता…. आता जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा व्हावा, त्या दिवशी सार्वत्रिक सुट्टी जाहीर करावी अशा मागण्या व्हायला लागल्या आहेत!! डावे, मधले डावे, बाजूचे डावे, शहरी डावे (शहरी नक्षली असे म्हटलेले हल्ली आवडत नाही यांना!!), काँग्रेस, लिब्राडू मंडळी, विकाऊ पत्रकार, विकाऊ चॅनल्स, समाज माध्यमे (FB, युट्यूब वगैरे) यातून याचा जोरदार पुरस्कार सुरू आहे…. काय … - [जहाजबांधणी धोरणातून सागरी-शक्ति केंद्राकडे भारत](https://www.vskmumbai.org/shipbuilding-in-india/): भारताला लाभलेले तीन विशाल समुद्रकिनारे हे देशाचं एक मोठं नैसर्गिक सामर्थ्य आहे. हजारो वर्षांपूर्वी याच समुद्र मार्गांवरून भारताने जल व्यापार सुरू केला, जहाजबांधणीसारख्या कौशल्यांचा विकास केला आणि सागरी शक्ती म्हणून स्वतःला सिद्ध केलं. पण इस्लामी आक्रमक आणि नंतर ब्रिटिश राजवटीच्या काळात ही परंपरा मागे पडली. भारताचा सागरी वारसा, नौका बांधणीचं कौशल्यं आणि व्यापार यांचा र्‍हास झाला. आज भारत ‘विकसित राष्ट्र २०४७’ चं स्वप्न घेऊन पुढे जात आहे. या दिशेने होणाऱ्या विकासात सागरी उद्योगांचं पुनरुज्जीवन खूप महत्त्वाचं आहे. यामध्ये देशांतर्गत तंत्रज्ञान उभं राहतं, किनाऱ्यांवरील भागात रोजगार निर्माण होतो आणि भारत सागरी स्वावलंबनाकडे वाटचाल करतो. या लेखात आपण जहाजबांधणी क्षेत्रातील बदल, सरकारी … - [शहीदी दिवस का सच..](https://www.vskmumbai.org/shaheed-diwas-jammu-and-kashmir-13-july/): जब यह खबर देखी की उमर अब्दुल्ला तथाकथित कश्मीर के शहीदों के लिए शहीदी दिवस पर फातिहा पढ़ने के लिए दीवाल कूद कर गए, जिज्ञासा हुई कि आखिर यह कौन से कश्मीर की आजादी की लड़ाई से लड़ने वाले शहीद थे जिनकी शहीदी दिवस मनाने पर भारत सरकार ने प्रतिबंध लगाया हुआ है। और उमर अब्दुल्ला एक राज्य का मुख्यमंत्री दीवार कूद कर फातिहा पढ़ने गए। फिर जो सच्चाई पता चली वह बेहद भयावह और गन्दी सच्चाई थी। जिसे कभी भी रोमिला थापर या दूसरे इतिहासकारों ने हमें नहीं बताया। 13 जुलाई 1931 को जिनकी याद में मोदी सरकार के … - [राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि गुरूपौर्णिमा](https://www.vskmumbai.org/bhagwa-dhwaj-rss-2025/): देश आणि समाजासाठी काम करताना ते तन-मन-धनपूर्वक करायला हवे. असे संघटन उभे करायचे असेल तर ते कुणाच्या आर्थिक मदतीवर अवलंबून असता कामा नये! संघाचे काम हे पूर्णतः संघ स्वयंसेवकांच्या आधाराने उभे राहायला हवे आणि म्हणून पूजनीय डॉक्टरांनी त्या पहिल्या उत्सवात स्वयंसेवकांना भगव्या ध्वजापुढे समर्पण करायला सांगितले आणि आजतागायत तीच पद्धत संघात रूढ झालेली आहे. संघ नुकताच स्थापन झाला होता. डॉक्टर हेडगेवार यांनी आपल्या स्वयंसेवकांना सांगितले की, गुरूपौर्णिमा आहे, तेव्हा सर्वांनी समर्पण घेऊन यावे. सर्व स्वयंसेवकांना आनंद झाला. आपल्याला डॉक्टरांचे पूजन करायला मिळणार, असे वाटणे स्वाभाविकच होते. कारण, एखादी संस्था ज्याने स्थापन केली, साहजिकच त्याला त्या संस्थेचे गुरूपद मिळणार, हा तर … - [पंढरीच्या वारीतील हिंदुविरोधी ॲक्टिव्हिजम....](https://www.vskmumbai.org/ashadhi-ekadashi-2025/): भारतीय संविधानास अभिप्रेत असणाऱ्या सामाजिक समतेची प्रत्यक्षात अनुभुती देणारी आणि बंधुता व सामाजिक न्याय यांचे प्रत्यक्ष दर्शन म्हणजे पंढरीची वारी. शेकडो वर्षांपासून “भेदाभेद भ्रम अमंगल”ही अनुभुती प्रत्यक्ष जीवनात उतरवून, जातीभेद निर्मूलनाचा वसा जपणारा वारकरी संप्रदाय. महाराष्ट्राचे कौस्तुभ समजल्या जाणाऱ्या विठ्ठलभक्ती संप्रदायाचा अर्थात वारकरी संप्रदायाचा आद्य प्रवर्तक भक्त म्हणजे भक्त पुंडलिक. संत ज्ञानेश्वरांच्या अगोदर वारकरी संप्रदायला वैचारिक अधिष्ठान देऊन पुंडलिकानी या परंपरेला मजबुत केले. दरवर्षी लाखो वारकरी मोठ्या भक्तीभावाने विठुरायाच्या दर्शनासाठी पायी वारी करत पंढरपूरच्या दिशेनं निघतात. सध्या महाराष्ट्रात पंढरीच्या वारीचीच चर्चा आहे. हजारो कष्टकरी आपल्या शेतीची कामं बाजूला ठेऊन तन्मयतेने विठ्ठल- रुक्मिणीच्या दर्शनाच्या ओढीने दिंडीत चालत असतात. गेल्या काही वर्षापासून … - [संविधान की हत्या के पचास वर्ष.. भाग १](https://www.vskmumbai.org/50-years-of-national-emergency/): आपात्काल की पृष्ठभूमी वह अपने देश के लिए कठिन समय था। बहुत कठिन। 1971 में ‘गरीबी हटाओ’ के नारे के साथ इंदिरा गांधी चुनकर सत्ता में आई थी। किंतु देश दयनीय स्थिति में था। भ्रष्टाचार में आकंठ डूबा हुआ था। उन दिनों भारत एक गरीब देश समझा जाता था। 1975 में हमारा आर्थिक विकास दर मात्र 1.2% था। विश्व का, जनसंख्या के मामले में दूसरा देश होने के बाद भी, अर्थव्यवस्था में हम 15 वें क्रमांक पर थे। हमारे पास विदेशी मुद्रा भंडार मात्र 1.3 बिलियन अमेरिकी डॉलर्स था (आज हमारा विदेशी मुद्रा भंडार 640 बिलियन अमेरिकी डॉलर हैं)। महंगाई … - [सुरक्षा केवल सरकार या सेना की ज़िम्मेदारी नहीं, सतर्क नागरिक ही बना सकते हैं भारत को सुरक्षित" – दत्तात्रेय होसबाले](https://www.vskmumbai.org/dattatreya-hosabale-rss/): मुंबई, २३ जून: राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) के सरकार्यवाह श्री दत्तात्रेय होसबोले ने कहा कि आज की बदलती दुनिया में राष्ट्रीय सुरक्षा केवल बाहरी खतरों तक सीमित नहीं रही, बल्कि आंतरिक चुनौतियाँ भी उतनी ही गंभीर हो गई हैं। वे मुंबई में आयोजित ‘हिमांशु रॉय लिगेसी अवार्ड’ आरंभ की घोषणा समारोह में विशेष अतिथि के रूप में बोल रहे थे। उन्होंने कहा, “आज हम एक ऐसी दुनिया में रह रहे हैं जो अत्यधिक तकनीकी रूप से जुड़ी हुई है और जहाँ खतरे नए रूपों में सामने आ रहे हैं। आज सुरक्षा के खतरे सिर्फ सीमाओं पर नहीं हैं, बल्कि साइबर … - [‘राष्ट्रीय सेवा साधना 2025 – आपदा प्रबंधन’ विषयक पुस्तक विमोचन समारोह](https://www.vskmumbai.org/seva-bharati-konkan-prant/): 🎉 सेवा भारती कोकण प्रांत द्वारा आयोजन 📅 तारीख: 22 जून 2025, रविवार 🕓 समय: सायं 4:30 बजे से 7:00 बजे तक 📍 स्थान: कीर्ती एम. डुंगरसी महाविद्यालय सभागृह, काशिनाथ धुरू रोड, वीर सावरकर मार्ग के पास, दादर (पश्चिम), मुंबई – 400 028 सेवा भारती कोकण प्रांत ट्रस्ट के तत्वावधान में ‘राष्ट्रीय सेवा साधना 2025 – आपदा प्रबंधन’ विषयक व्यवस्थापन लेख संकलन पुस्तक का भव्य विमोचन समारोह संपन्न हुआ। इस आयोजन में सेवा भारती प्रतिनिधियों, आपदा प्रबंधन कार्यकर्ता और संघ सेवा कार्य से जुड़े कार्यकर्ताओं की उल्लेखनीय उपस्थिति रही। 🔹 कार्यक्रम की शुरुआत संगठन मंत्र से हुई, जिसे चित्रा ताई … - ["लोकशाही आणि धर्म - भारताच्या जुळ्या ध्येयांना गती" – गोव्याचे माननीय राज्यपाल राजभवन,](https://www.vskmumbai.org/narad-puraskar-2025-goa/): गोवा येथे ‘देवर्षी नारद पत्रकार सन्मान २०२५’ च्या रौप्य महोत्सवाचा उत्साहात समारोप पणजी, २१ जून २०२५: ‘देवर्षी नारद पत्रकार सन्मान २०२५’ चा रौप्य महोत्सव शनिवार, २१ जून रोजी राजभवन, गोवा येथे मोठ्या उत्साहात आणि सन्मानाने साजरा करण्यात आला. विश्व संवाद केंद्राच्या आयोजनाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला गोव्याचे माननीय राज्यपाल श्री. पी. एस. श्रीधरन पिल्लई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांनी आपल्या भाषणात जबाबदार पत्रकारितेचे लोकशाहीतील महत्त्व अधोरेखित केले. “भारत हा काही मोजक्या लोकशाही देशांपैकी एक आहे जिथे माध्यमांना खरी स्वातंत्र्यता लाभलेली आहे,” असे माननीय राज्यपाल पिल्लई यांनी आपल्या मुख्य भाषणात सांगितले. “मात्र ही स्वातंत्र्यता ही एक मोठी जबाबदारीही घेऊन येते. … - [अमर हुतात्मा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी](https://www.vskmumbai.org/syama-prasad-mukherjee/): 5 ऑगस्ट 2019 रोजी भारताच्या संसदेने काश्मीरला लागू असलेले कलम 370 रद्द केले. हा ऐतिहासिक निर्णय होता.एक देश मे दो प्रधान,दो विधान,दो निशान, नही चलेंगे, नही चलेंगे अशी घोषणा देत ज्या डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी काश्मीरमध्ये सत्याग्रह केला व आपले बलिदान दिले त्या श्यामाप्रसाद मुखर्जींच्या बलिदानाचे व लाखो आंदोलकांच्या त्यागाचे या दिवशी सार्थक झाले. 15 ऑगस्ट 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा काश्मीरचे राजा हरिसिंह हे होते. व त्यांनी पाकिस्तानात सामील व्हायचे की भारतात सामील व्हायचे याबद्दल कुठलाही निर्णय घेतलेला नव्हता.याचा फायदा घेऊन पाकिस्तानने काश्मीरवर आक्रमण केले. राजा हरिसिंहांनी भारत सरकारकडे लष्करी मदतीची मागणी केली.परंतु राजा हरिसिंह जोपर्यंत भारतात सामील … - [पाऊले चालती..](https://www.vskmumbai.org/pandharpur-wari-2025/): आता सगळ्यांनाच वारीचे वेध लागले आहेत. लाडक्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पायी पंढरीच्या दिशेने निघालेले वारकरी मोठ्या उत्साहात, मुखाने अभंग म्हणत यथावकाश मुक्कामी पोहोचतील. तसे पाहायला गेले तर ज्येष्ठापासूनच पंढरीच्या वारीसंबंधीच्या वार्ता येऊ लागतात. नियोजन, वारीचे वेळापत्रक, व्यवस्था, सुरक्षा आदींची चर्चा होते. कोणत्या दिंडीतून पुंडलिक वरदा हरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी जायचे, याचा विचार आता लाखो वारकरी करतात. लोकमान्य टिळकांनी राजकीय परिस्थितीमुळे लोकांना एकत्र आणण्यासाठी गणेशोत्सव, शिवजन्मोत्सव सुरू केले. पण त्याआधी समाज एकत्र आणण्याचे कार्य वारकरी पंथाने आरंभले होते, हे दरवेळी प्रकषनि समोर येते. संत ज्ञानदेवांच्या आधीपासून वारी प्रचलित होती, असे सांगितले जाते. या प्रथेता बाळसे आले ते मात्र माउलीच्या प्रेरणेने, ‘चला … - [वटपौर्णिमा:- वृक्षपूजेची पर्यावरणपूरक परंपरा..](https://www.vskmumbai.org/vat-pornima-2025/): वटपौर्णिमा हा ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमेच्या दिवशी साजरा होणारा एक महत्त्वपूर्ण हिंदू सण आहे. विशेषतः महाराष्ट्र आणि गोवा या पश्चिम भारतीय राज्यांतील विवाहित महिला हा सण मोठ्या श्रद्धेने आणि भक्तिभावाने पाळतात. ‘वट सावित्री व्रत’ या नावानेही ओळखला जाणारा हा उत्सव पतीच्या दीर्घायुष्याच्या आणि अखंड सौभाग्याच्या कामनेसाठी केला जातो, ज्यामध्ये वटवृक्षाची पूजा केली जाते. वटपौर्णिमा हा भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण सण आहे. हा सण केवळ एक पारंपरिक व्रताबरोबर तो भारतीय स्त्रीच्या मनातील अतूट निष्ठा, प्रेम आणि दृढनिश्चयाचे एक तेजस्वी प्रतीक म्हणून ओळखला जातो. पती-पत्नीच्या नात्यातील पावित्र्य, निसर्गाशी असलेले मानवाचे नाते आणि भारतीय संस्कृतीतील कुटुंबव्यवस्थेचे अनमोल महत्त्व या सणाच्या माध्यमातून … - [अभियांत्रिकीचा श्रेष्ठ आविष्कार: चिनाब रेल्वे ब्रिज](https://www.vskmumbai.org/chenab-railway-bridge/): “The railway line cuts through the landscape, connecting distant lands and communities.”- Sir Eric Geddes (Minister of Transport British railways – 1920) पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात भारत झपाट्याने पुढे जात आहे — संकल्प, तंत्रज्ञान आणि अचूक अंमलबजावणी यांचा मिलाप देशाला नव्या उंचीवर नेत आहे. या प्रगतीचं एक प्रभावी उदाहरण म्हणजे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्राला समर्पित करण्यात आलेली चिनाब खोरीतील नवी रेल्वे कडी. जम्मू आणि काश्मीरमधील उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गाचा भाग असलेला हा पुल, जगातील सर्वाधिक उंचीवर उभारलेला आहे — हा पूल ३५९ मीटर उंच (म्हणजे आयफेल टॉवरपेक्षा अधिक उंच) आणि १.३ किमी लांब आहे. दुर्गम भूप्रदेश, भूकंपीय संवेदनशीलता आणि … - [पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर..](https://www.vskmumbai.org/ahilyabai-holkar-300th-anniversary/): भारताची महानता “वसुधैव कुटुंबकम” (संपूर्ण जग एक कुटुंब आहे) आणि “सर्वे भवन्तु सुखिनः” (सर्वजण शांती आणि आनंदात राहोत) या सार्वत्रिक तत्वांमुळे निर्माण होते. लोभी पाश्चात्य जग, डीप स्टेट ग्लोबल मार्केट शक्तींनी डाव्या इस्लामिक विचारसरणीशी हातमिळवणी करून नैसर्गिक संसाधने आणि संपत्तीचे शोषण, संस्कृती नष्ट करून आणि वसाहतवादी मानसिकता विकसित करण्यासाठी राजकीय शक्तीचे अपहरण करून जगावर नियंत्रण ठेवण्याच्या त्यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे, लोकांमध्ये वसाहतवादी मानसिकता विकसित झाली आहे आणि परिणामी, गेल्या काही शतकांमध्ये भारतावर अनेक वेळा आक्रमणे आणि लूटमार झाली आहे. तथापि, इतिहास आपल्याला शिकवतो की भारत आपल्या विरोधकांशी लढण्यासाठी प्रचंड शक्ती आणि देशभक्ती असलेले चरित्र निर्माण करतो. काही उदाहरणे म्हणजे छत्रपती शिवाजी … - [वीर सावरकर विज्ञान, वेद आणि डॉ. आंबेडकर..](https://www.vskmumbai.org/ambedkar-and-savarkar/): भारत हे महान सुधारक, स्वातंत्र्यसैनिक, राज्यकर्ते आणि ऋषींचे घर आहे ज्यांनी समाजाच्या उन्नतीसाठी आणि आपल्या भव्य राष्ट्राचे अत्याचार, शोषण आणि सांस्कृतिक अधोगतीपासून संरक्षण करण्यासाठी मोठे त्याग केले आहेत. या वीर शक्तींनी भारताचे अनेक आक्रमणांपासून तसेच अंतर्गत शत्रूंपासून रक्षण केले. त्यांनी इतर गोष्टींबरोबरच विध्वंसक वृत्तीचे उच्चाटन करून आणि वेगवेगळ्या व्यक्तींचे राष्ट्रीय चारित्र्य विकसित करून समाजाला जोडण्याचा प्रयत्न केला आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर हे असेच एक बहुआयामी व्यक्तिमत्व होते ज्यांनी महान भारतासाठी अनेक आघाड्यांवर काम केले, एकतेला प्राधान्य दिले, वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला आणि “राष्ट्र प्रथम” वृत्ती राखली. कपटी कम्युनिस्ट, लिब्रान्डु तसेच अनेक राजकीय व्यक्तींचा अनेक महान स्वातंत्र्यसैनिक, संरक्षण दल आणि ऋषींनी देशासाठी केलेल्या … - [राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या साहित्यातील स्वधर्म…](https://www.vskmumbai.org/rashtrasant-tukadoji-maharaj-2025/): यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत ।अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् ॥परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् ।धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे ॥ भावार्थ : हे अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माची हानी आणि अधर्माची वृद्धी होते आणि साधू सज्जनांना त्रास होतो तेव्हा तेव्हा सज्जनांच्या संरक्षणासाठी धर्माच्या उत्तम प्रकारे स्थापनेसाठी मी युगायुगात अवतार धारण करून येतो. षड्गुण ऐश्वर्याच्या प्रमाणात। अंश पूर्ण आदी प्रकार त्यात ॥ज्ञानी, कर्तबगार, निरासक्त। उदार श्री यश संपन्न ॥ ग्रामगीता ॥ सहा गुणांपैकी एका गुणांची परमोच्य स्थितीला प्राप्त होवून अवतारात धर्माच्या संवर्धनाचे कार्य जपी तपी ऋषीमुनी, साधू-संत सज्जन करीत असतात. परंतु धर्माच्या १४ उपांगे आणि षड्‌गुणांची परमोच्यपुर्ती एका जन्मात (अवतारात) धारण करणाऱ्या अवतारास … - ["एकल अभियान".. समग्र ग्राम विकास हेतु एक समन्वित प्रयास..](https://www.vskmumbai.org/ekal-abhiyan-a-peoples-movement/): भारतीय समाज की सामर्थ्य का आधारस्तंभ बनी लगभग ३० प्रतिशत आबादी जिन चार लाख गाँव में निवास कर रही है-उनमें से एक लाख ग्रामों को शक्ति केन्द्र बना दीजिए, भारत क्वयं शक्तिशाली राष्ट्र बन जायेगा। यही वह सन्देश है जो आज में लगभग 100 वर्ष पूर्व स्वामी विवेकानन्द जी ने भारत को दिया था और इसकी कार्य योजना भी बताई। अति सामान्य व्यक्ति के लिए सुलभ शिक्षा, बस इसी आदेश के वर्तमान संस्करण का नाम है “एकल अभियान”.. सन् 1986 में ही पूज्य भाऊराव देवरस जी ने वनवासी सेवा में लगे कार्यकर्ताओं के बीच एकल विद्यालय योजना (एकल शिक्षक विद्यालय योजना) … - ["आरोग्य भारती".. रोग प्रतिबन्धन के लिए समर्पित स्वास्थ्य सेवा संगठन..](https://www.vskmumbai.org/arogya-bharti-health-care-service-organisation/): वार्षिक वृत्त 2024-25 विगत वर्ष में आरोग्य भारती के कार्य में गुणात्मक वृद्धि हुई है। 14 विषयों की अखिल भारतीय टोलियां गठन कर प्रान्त स्तर पर टोलियों के गठन के साथ तीन विषयों (आध्यात्मिक स्वास्थ्य, किशोरावस्था स्वास्थ्य, गर्भ संस्कार) को नियमित विषय में जोड़कर अब कुल 27 विषयों में कार्य हो रहा है। पंच परिवर्तनों में से तीन (स्वदेशी भाव, कुटुंब प्रबोधन एवं पर्यावरण) एवं “जल एवं स्वास्थ्य” विषयों पर “विषय विकास कार्यशाला” हुई। इस वर्ष में “Integrated Health System” विषय पर सम्पूर्ण देश में विशेषज्ञ वक्ताओं के साथ चर्चा तथा संगोष्ठी करके सकारात्मक वायुमंडल बनाने का भी कार्य भी … - [छत्रपति शंभुराजांची हत्या शरियतच्या आधारेच झाली](https://www.vskmumbai.org/chhatrapati-sambhaji-maharaj-2025/): साहस, पराक्रम आणि जाज्वल्य हिंदुत्वाचे प्रतिक असणारे श्री शंभूछत्रपति म्हणजे आमच्या राष्ट्रजीवनाचा एक तेजस्वी अध्याय !! ज्या वयात आजचे तरुण करिअर आणि भविष्याच्या चिंतेने सैरभैर होतात, त्या वयात शंभूराजांनी जगातल्या महाबलाढ्य मुघल साम्राज्याशी लढा दिला. छत्रपति शिवरायांच्या काळात औरंगजेब कधीही दक्षिणेत आला नाही, पण शंभ्राजांचा सामना थेट बादशाह औरंगजेबाशी झाला. जगाच्या इतिहासात एकमेव उदाहरण ठरावे एवढ्या धीरोदात्तपणे ते मृत्यूला सामोरे गेले…… वयाच्या अवघ्या बत्तिसाव्या वर्षी त्यांनी देव, देश आणि धर्मासाठी आपल्या प्राणाची आहुती दिली. तीन लक्ष घोडदळ, चार लक्ष पायदळ, शेकडो हत्ती, हजारो उंट असे प्रचंड मोठे दळबादळ घेऊन औरंगजेब महाराष्ट्रात उतरला होता. स्वतः औरंगजेबाने काफीर मराठ्यांविरुध्दच्या या महामोहीमेला “जिहाद” … - [लताताईंचा परिसस्पर्श](https://www.vskmumbai.org/swarnalata-bhishikar-dnyan-prabodhini/): महाविद्यालयात आल्यापासून लताताईंना मी त्यांच्या वर्तमानपत्रांतील लेखांमधुन ओळखत होते. जसे बापुसाहेब भिशीकरांचे लेख वर्तमानपत्रात येत असत तसे लताताईंचेही येत असत. महाविद्यालयात असल्यापासूनच संध्याकाळी कुठे ना कुठे तरी व्याख्याने ऐकावयास जाणे होत असे. एम एस्सी झाल्यावर १९९६ साली रामकृष्ण मठाची लायब्ररी लावली होती. त्या अनुषंगाने रामकृष्ण परमहंस, शारदामाता आणि स्वामीजी यांची चरित्रे, स्वामीजींची पत्रे, रामकृष्ण संकिर्तन, कोलंबो ते अल्मोरा, गीतारहस्य अशी पुस्तकेही वाचून झालेली होती. दरम्यान रोज संध्याकाळी सिंहगड रोड वरील शारदामठात सायं आरतीसाठी जात असे. रविवारी सकाळी मोक्षप्राणा माताजींच्या प्रवचनालाही जात असे. त्यातच खूप आतून वेद-उपनिषदे यांचा अभ्यास शारदा मठात राहून (त्या वातावरणात राहून) करण्याची इच्छा होती. तसं त्यावेळी माताजींना … - [The Eternal Confluence: A Pilgrim at the Mahakumbh…](https://www.vskmumbai.org/mahakumbh-2025-vanvasi-kalyan-ashram/): The mahakumbh at prayagraj is often described as the largest gathering of faith on earth. But to witness it first hand is to realize that it is something far greater: a confluence not just of rivers, but of cultures, histories and spiritual destinies. Millions flock to the sacred Sangam the meeting point of the Ganga, Yamuna, and the mythical Saraswati drawn by a devotion that transcends time. Among them, this year, were over 25,000 tribal devotees from across India, their presence a powerful testament to an unbroken cultural lineage, a reaffirma tion of their place in the grand story of … - [आत्मभान जागवणारा अभिजात मराठी भाषा गौरव दिन…](https://www.vskmumbai.org/marathi-bhasha-gaurav-din-2025/): ‘जया नाही शास्त्रप्रतीतीजे नेणती कर्ममुद्रेची स्थितीतयालागि मर्‍हाटीया युक्तीकेली ग्रंथरचना’ कवी मुकुंदराज यांनी ‘विवेकसिंधू’ या आपल्या तत्त्वज्ञानात्मक ग्रंथरचनेतून जवळपास १००० वर्षपूर्वी केलेले वरील विवेचन आजच्या आधुनिक युगात देखील कालातीत आहे.. जगभरातील सुमारे १५ कोटी जनमानसाला एकत्र बांधून ठवणाऱ्या मराठी भाषेचा गौरव करताना कुसुमाग्रज म्हणतात “भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचा मग दिवा विझे,” अश्या प्रतिभावान कवींच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने “कुसुमाग्रज” अर्थात विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी ‘मराठी भाषा दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. मागच्या वर्षी घटस्थापनेच्या दिवशी आणि दिवाळीच्या अगदी तोंडावर आपली मातृभाषा, आपली मराठी भाषा ‘अभिजात’ झाली आणि आपण सगळे आनंदी झालो. खरं तर दसरा-दिवाळीच साजरी झाली … - [श्रीगुरुजी घडविणारे विश्वविद्यालय !!](https://www.vskmumbai.org/guruji-birth-anniversary-rashtriya-swayamsevak-sangh-rss/): आज विजया एकादशी पूजनीय गोळवलकर गुरुजींची जयंती…..विनम्र अभिवादन !! १९०६ च्या विजया एकादशीला नागपूर येथे जन्म झालेल्या श्रीगुरुजींना ६७ वर्षांचे आयुष्य लाभले. त्यापैकी ३३ वर्षे गुरुजी संघाचे सरसंघचालक होते. डॉ. हेडगेवारांनी स्थापन केलेल्या संघाला एक अभेद्य संघटनेचे रूप प्राप्त करून देतानाच संघाचे वैचारिक अधिष्ठान स्पष्टपणे समाजासमोर मांडण्याचे अलौकिक कार्य श्रीगुरुजींनी केले. शतकपूर्ती वर्षात पदार्पण केलेल्या संघाला संस्थापक डॉ. हेडगेवार यांनी आपल्या तपोसामर्थ्याने जसे देशव्यापी बनविले तसेच संघाचा हाच विचार जसाच्या तसा पुढे नेत श्रीगुरुजींनी संघ समाजाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवला. वयाच्या अवघ्या चौतीसाव्या वर्षी सरसंघचालकपदाची जबाबदारी स्वीकारलेल्या श्रीगुरुजींनी ३३ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत विश्वातील संपूर्ण हिंदू समाजाला आश्वासक वाटेल असे अद्वितीय संघटन उभे … - [आज एक समिधा धगधगत्या यज्ञकुंडात शांत झाली.](https://www.vskmumbai.org/sagri-seema-manch-chandrakant-giri/): चंद्रकांत भिकू पवार (गिरी) हे चालत फिरत माणूस जोडणार यंत्र . नविन कार्यकर्ता जोडणं,नव्या वस्तीत काम सुरू करण,नवी संकल्पना रुजवण ..या नव्याच्या नवलाईचा कसलाही मुलाहिजा न बाळगता त्यास भिडून आपलस करन यात या माणसाचा हातखंड होता. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत जेमतेम साधन दिमतीला घेऊन ही व्यक्ती संघ विचारांचा अलख जागवत सर्वत्र विहार करायची. देवनार गोवंडीतील दुर्लक्षित अशा सेवा वस्तीत राहून तिथेच संघ शाखेवर दैनदिन कामात त्यांनी स्वतःला जोडून घेतलं. खरोखरीच इतक्या विषम परिस्थितीतही विचारांची कास न सोडता .ते दैनंदिन आयुष्यात उतरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न चंद्रकांतजी करत होते. या नित्य संघ संस्कारातून त्यांचं व्यक्तिमत्व आकारास येत होत. सांघिक,वर्ग ,संघ शिबिर यातून ते अधिक … - ['जितना भव्य भवन उतना भव्य कार्य खड़ा करना है' - सरसंघचालक श्री मोहनराव भागवत जी](https://www.vskmumbai.org/keshav-kunj-delhi-rss-head-office/): ‘देश में संघ कार्य गति पकड़ रहा है, व्यापक हो रहा है। आज जिस पुनर्निर्मित भवन का यह प्रवेशोत्सव है उसकी भव्यता के अनुरूप ही हमें संघ कार्य का रूवरूप भव्य बनाना है और हमारे कार्य से उसकी अनुभुति होनी चाहिए। यह कार्य पूरे विश्व तक जाएगा और भारत को विश्वगुरु के पद पर आसीन करेगा, ऐसा हमें पूर्ण विश्वास है। और हम अपनी इसी देह, इन्हीं आखों से बनते देखेंगे, यह विश्वास है। लेकिन संघ के स्वयंसेवकों को इसके लिए पुरुषार्थ करना होगा। हमें इसके लिए कार्य को सतत विस्तार देना होगा।’ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के सरसंघचालक श्री मोहनराव … - [प्राण जाय पर धरम न जाई कहनेवाले धर्मवीर संतश्रेष्ठ रविदास महाराज](https://www.vskmumbai.org/sant-ravidas-maharaj-jayanti-2025/): संत रविदासजी की महानता और भक्ति भावना की शक्ति के प्रमाण इनके जीवन के अनेक घटनाओ में मिलती है. जिसके कारण उस समय का सबसे शक्तिशाली राजा मुगल साम्राज्य बाबर भी संत रविदासजी के सामने नतमस्तक था और जब वह संत रविदास जी से वो मिलता है, तो संत रविदास जी बाबर को दण्डित कर देते है जिसके कारण बाबर का हृदय परिवर्तन हो जाता है और फिर सामाजिक कार्यो में लग जाता था । उस समय मुस्लिम शासकों द्वारा प्रयास किया जाता था कि येन केन प्रकारेण हिंदुओं को मुस्लिम बनाया जाये। संत रविदासजी की ख्याति लगातार बढ़ रही … - [विश्व़निर्मितीसाठी निर्गुणाचा सगुण आविष्कार…](https://www.vskmumbai.org/vishwakarma-jayanti-2025/): ब्रह्मांड निर्मितीसाठी विविध युगामध्ये सृजन आणि निर्मितीचे आविष्कार हळूहळू झाले. सृष्टीची निर्मिती करण्यासाठी विविध विषयांची निवड केली गेली. वास्तुशिल्प, नगररचना, शस्त्रनिर्मिती, धातुशिल्प, कला, साहित्य, संगीत, सौंदर्यशास्त्र, भांडी आणि आभूषणे. या सगळ्या क्षेत्रांतील ज्ञान परंपरेने विकसित होत गेले. या क्षेत्रातील आद्य उद्गात्यांमध्ये विश्वकर्मा होते, ज्यांना निर्मितीच्या देवतेचे रूप मानले गेले आणि ते खऱ्याअर्थाने अभियंते होते. आपली कला ग्रामीण आणि नागरी जीवनात उपयोगी पडावी, यासाठी सेवा म्हणून समर्पित गट भारतभर प्रवास करत होते. विविध राजांचा राजाश्रय मिळत गेला, आणि त्यांना पुरस्कृत केले गेले. आजच्या काळातही विज्ञानाला अचंबित करणारे वास्तुविशारद, शिल्पज्ञ, यंत्रकार, संशोधक, निर्माते आणि रचनाकार सेवा देत आहेत. ओतारी, पाथरवट, वडार, मातीटकारी, … - [महाकुम्भ से संगम, समागम व समन्वय का संदेश पूरी दुनिया में जाना चाहिए – भय्याजी जोशी](https://www.vskmumbai.org/the-message-of-confluence-gathering-and-coordination-from-maha-kumbh/): प्रयागराज महाकुम्भ से सनातन बौद्ध एकता का दिया संदेश दुनिया के कई देशों के भंते, लामा व बौद्ध भिक्षुओं व सनातन के धर्माचार्यों की उपस्थिति में प्रयागराज महाकुम्भ से सनातन- बौद्ध एकता का संदेश दिया गया। बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघम् शरणम गच्छामि के संदेश को जन-जन तक पहुंचाने के उद्देश्य से बुधवार को बौद्ध महाकुम्भ यात्रा निकाली। यात्रा का समापना जूना अखाड़े के आचार्य महामण्डलेश्वर स्वामी अवधेशानन्द गिरि जी के प्रभु प्रेमी शिविर में हुआ। इस अवसर पर तीन प्रमुख प्रस्ताव पारित किए गए। पहला, बांग्लादेश पाकिस्तान में अल्पसंख्यकों पर अत्याचार बंद हो; दूसरा प्रस्ताव तिब्बत की … - [प्रयागराज महाकुंभ में गूंजेगा जनजाति संस्कृति रक्षा का शंखनाद!](https://www.vskmumbai.org/vanvasi-kalyan-ashram-kumbh-mela/): प्रयागराज में चल रहे महाकुंभ में वनवासी कल्याण आश्रम द्वारा 6 से 10 फरवरी तक भव्य जनजाति समागम का आयोजन किया जा रहा है। इस ऐतिहासिक समागम में देश भर के लगभग 25 हजार जनजाति श्रद्धालु उपस्थित रहकर अपनी धर्म – संस्कृति- परंपरा की रक्षा का संकल्प करेंगे। अखिल भारतीय वनवासी कल्याण आश्रम देशभर के 12 करोड़ जनजाति समाज की धर्म – संस्कृति- परंपरा की रक्षा के साथ-साथ जनजाति क्षेत्र में विभिन्न सेवा कार्य चला रहा है। पिछले कुछ सालों से देश भर में आयोजित विभिन्न कुंभ पर्व में जनजाति समाज को एकत्रित लाकर अपनी प्राचीन संस्कृति का विराट दर्शन … - [भारतीय सैन्याला आत्मनिर्भरतेकडे नेणारा अर्थसंकल्प..](https://www.vskmumbai.org/defence-budget-2025-step-forward-towards-atmanirbhar-bharat/): “स्वदेशी जागरण मंच” कोकण प्रांत यांच्या सौजन्याने “Analysis Of Union Budget – 2025” हा कार्यक्रम वेलिंगकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमात यंदाच्या अर्थसंकल्पावर यथासांग चर्चा करण्यात आली. अनेक विद्वत अभ्यासकांनी अर्थसंकल्पावर, अर्थसंकल्पातल्या विविध पैलूंवर आपले मत व्यक्त केले. त्यातील महत्वपूर्ण अश्या संरक्षण या विषयाचा उहापोह पुढीलप्रमाणे.. हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे…सत्यार्थ झुंज द्यावी या जागत्या प्रथेचे… भारताच्या सैन्य इतिहासाचा विचार करता, माडगूळकरांची वर उल्लेख केलेल्या दोन ओळी अतिशय समर्पक ठराव्या. भारतीय सैन्याने युद्धकौशल्य आणि नीतिमत्तेचा मेळ घालून नेहमीच प्राणपणाला लावून भारतमातेचे संरक्षण केले आहे. उरी-पुलवामासारख्या भ्याड दहशतवादी हल्ल्यांनंतर आणि चीनच्या गलवान खोरे किंवा अरुणाचल प्रदेश येथील घुसखोरीनंतर भारतीय … - [सेवाकार्य पूर्णत्वास नेण्यासाठी इच्छाशक्तीला कृतीची जोड आवश्यक : माननीय शांताक्का](https://www.vskmumbai.org/shantakka-bharatiya-stree-jeevan-vikas-parishad/): “कार्य करायची इच्छा प्रत्येकाची असते मात्र केवळ इच्छा असणे पुरेसे नाही. त्यासाठी कृतीची जोड आवश्यक असते. तरच कुठलेही सेवा कार्य पूर्णत्वास येईल.” असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या प्रमुख संचालिका माननीय शांताक्का यांनी केले. भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेतर्फे सन २००२ सालापसून, राष्ट्र सेविका समितिच्या संस्थापिका व संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई (मावशी) केळकर आणि द्वितीय संचालिका वंदनीय सरस्वतीबाई (ताई) आपटे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ गौरव पुरस्कार दिले जातात. तसेच मा. बकुळताई देवकुळे यांच्या स्मरणार्थ शुभेच्छा निधी दिला जातो. वसंत पंचमीचे औचित्य साधून यंदाचा गौरव पुरस्कार प्रदान समारंभ रविवार, दि. २ फेब्रुवारी रोजी भारतीय स्त्री जीवन विकास परिषदेचे मंदिर – सभागृह जिजामाता मार्ग, ठाणे (पूर्व) … - [हिजाबचे षडयंत्र..](https://www.vskmumbai.org/hijab-controversy/): दरवर्षी ०१ फेब्रुवारीला साजरा केला जाणारा ‘वर्ल्ड हिजाब डे’ वरकरणी निरूपद्रवी वाटत असला तरी अशा माध्यमातूनच इस्लामिक संस्कृती, प्रथा परंपरा रुजविण्याचे प्रयत्न केले जातात, यावर प्रकाश टाकणारा लेख.. कुणी तरी एका ब्लॉगरने आपल्या ब्लॉगवर लिहीले की , ” हिजाब घालणे हे शालीनतेचे प्रतीक आहे. यावर बंदी घालणे हे मुस्लिम स्त्रियांना हिजाब घालण्याच्या स्वातंत्र्यापासून वंचित ठेवणे आहे. तसेच हिजाब बंदी म्हणजे जगातील सर्व स्त्रियांच्या पेहराव निवडीच्या स्वातंत्र्यावरील आक्रमण आहे. म्हणून जगातील सर्व स्त्रियांनी एकत्र येऊन ही स्त्री स्वातंत्र्याची लढाई भारतासारख्या पर्दा प्रथा नसलेल्या देशातील हिंदू स्त्रियांनी देखील लढायला पाहिजे “. ‘ हिजाब वापरण्याने स्त्रीयांचे सबलीकरण म्हणजे एम्पॉवरमेंट होते म्हणून मुस्लिमेत्तर स्त्रीयांनी … - [मुंबई उच्च न्यायालय: लाउडस्पीकर का इस्तेमाल करना कोई धार्मिक प्रथा का अंग नहीं](https://www.vskmumbai.org/use-of-loudspeaker-is-not-an-essential-part-of-any-religion-bombay-high-court/): जस्टिस अजय गडकरी और श्याम चांडक की बेंच ने मुंबई पुलिस को 23 जनवरी 2025 को ध्वनि प्रदूषण (विनियमन और नियंत्रण) नियम, 2000 को सख्ती से लागू करने के निर्देश दिए है। कुर्ला के नेहरू नगर में 9 मस्जिदों के लाउडस्पीकर से परेशान निवासियों ने पुलिस के पास कई बार शिकायत करने पर भी कारवाई न करने के कारणों को आगे किया जाता रहा। इसी विषय में स्थानिकों द्वारा कोर्ट में याचिका दायर करने पर कोर्ट ने महत्वपूर्ण टिप्पणी की। मुंबई के कुर्ला और चूनाभट्टी इलाकों में दो रेजिडेंट वेलफेयर एसोसिएश द्वारा दायर याचिकाओं के अनुसार अजान और प्रवचनों के … - [जुलमी ब्रिटिशांनी लुटले नसते तर भारताने आजच्या अमेरिकेला दोनदा विकत घेतले असते..](https://www.vskmumbai.org/uk-looted-64-trillion-dollar-from-india-during-its-rule-said-oxfam-report/): ‘One of the very first Indian words to enter the English language was the Hindustani slang for plunder: “loot”. According to the Oxford English Dictionary, this word was rarely heard outside the plains of north India until the late 18th century, when it suddenly became a common term across Britain.’ – William Dalrymple (The East India Company : The Original Corporate Riders) भारताशी संबंध आल्यावर इंग्रजांच्या शब्दकोशात हिंदी व अन्य भारतीय भाषांचा समावेश होत गेला. आता तर ‘जुगाड’, ‘दादागिरी’, ‘सूर्यनमस्कार’, ‘अच्छा’, ‘चड्डी’ इत्यादि शब्द सुद्धा ऑक्स्फोर्ड इंग्लिश शब्दकोषात समाविष्ट झाले आहेत. पण या ऑक्स्फोर्ड इंग्रजी शब्दकोषात येणारा पहिला हिंदी शब्द … - [गडकिल्ले घेऊ शकणार मोकळा श्वास](https://www.vskmumbai.org/encroachments-on-all-forts-in-the-state-will-be-removed-by-may-31-information-from-chief-minister/): अतिक्रमण हटवण्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत  महाराष्ट्रात भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण अंतर्गत ४७ केंद्र संरक्षित किल्ले त्याचप्रमाणे पुरातत्त्व आणि संग्रहालय संचालनायद्वारे संचालित ६२ राज्य संचालित संरक्षित किल्ले आहेत. हे किल्ले राज्याच्या सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्यांचे संवर्धन, जतन सुनिश्चित करण्यासाठी आणि त्यावरील अतिक्रमणे रोखण्यासाठी ठोस उपाययोजनांची गरज होती. वेळोवेळी त्याबाबत आंदोलने झाली आणि सरकारदरबारी निवेदनेही दिली गेली. परिणामी महायुती सरकारने राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांवरील अतिक्रमणे काढण्यासाठी आणि नव्याने अतिक्रमणे होऊ नयेत यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती गठीत केल्या आहेत. जानेवारीअखेर सर्व गडकिल्ल्यांवरील अतिक्रमणांची माहिती संकलित करून बुलडोझरने कारवाई केली जाणार असल्याने गडकिल्ल्यांचा गुदमरलेला श्वास मोकळा होण्याचा … - [ग्लोबल मुस्लिम षडयंत्र.. "फातिमा शेख"](https://www.vskmumbai.org/fatima-sheikh-urban-naxal-savitribai-fhule/): इंट्रो:- भारतीय जनमानसात नेता आणि नेतृत्त्वाबद्दल प्रचंड आकर्षण आहे. व्यक्तीकेंद्रीत झालेल्या समाजात महापुरूष किंवा समाज नेत्याच्या माध्यमातून खोट नरेटिव्ह सहज पोहचविता येतो. संस्कृती, समाज आणि इतिहासाचे विकृतीकरण करण्यासाठी आजकाल महापुरूषांच्या इतिहासाचा शस्त्राप्रमाणे वापर करण्यात येत आहे. इतिहासात खोटे संदर्भ घुसडवणे ही तर नरेटीव्ह पसरविण्याचा राजमार्ग. मात्र, त्या आधारे एखादे पात्र उभे करणे, त्याचा इतिहास रचणे, सोबतीला संदर्भ ग्रंथ, गुगलचे डुडल तयार करत एक चळवळ उभी करणे खोट्या नरेटीव्हचा मास्टरपीस म्हणावा लागेल. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पत्रातील एका ओळीचा आधार घेत फातिमा शेख या कथित पहल्या मुस्लिम शिक्षिकेचे चरित्रच उभे करण्यात आले आहे. ज्याला कुठलाही समकालीन ऐतिहासिक संदर्भ नाही. मात्र, त्यावर … - ["समाजात बंधुता रुजवण्यासाठी एकदिलाने काम करुया !" - प्रदीप रावत](https://www.vskmumbai.org/bandhuta-parishad-organized-at-the-karad-rss-camp-visited-by-dr-babasaheb-ambedkar/): डॉ.आंबेडकरांनी भेट दिलेल्या संघस्थानावर बंधुता परिषदेचे आयोजन. कराड, २ जानेवारी:– “इतिहासाच्या सागरातून कोळसा उगळायचा की चंदन हे आपण ठरवायचं. खऱ्या अर्थाने आपल्या प्रत्येक कृती मधून बंधुता जोपासून आपण चंदनाचा सुगंध सर्वत्र पसरविण्यासाठी प्रयत्न करुया, आपली गावकी एक आहे पण भावकी सुद्धा एक झाली पाहिजे, असे प्रतिपादन बंधुता परिषदेचे अध्यक्ष माजी खासदार प्रदीपदादा रावत यांनी केले. दिनांक २ जानेवारी १९४० या दिवशी कराड मध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेस भेट दिली होती. या ऐतिहासिक घटनेचे स्मरण म्हणून ज्या ठिकाणास डॉ. आंबेडकरांनी भेट दिली त्या श्री भवानी संघ स्थानावर बंधुता परिषद या वैचारिक कार्यक्रमाचे आयोजन कराड येथे लोककल्याण … - [डॉ. बाबासाहेब आंबेडकर म्हणत, मी संघाकडे आपलेपणाने पाहतो](https://www.vskmumbai.org/babasaheb-ambedkar-and-rss/): १९४० मध्ये दिली संघाच्या कराड शाखेला भेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने यंदा शताब्दी वर्षामध्ये प्रवेश केलेला आहे. पुढील वर्षी विजयादशमीला संघस्थापनेला १०० वर्षे पूर्ण होतील. संघाच्या आजवरच्या वाटचालीत संघाने अनेक आव्हानांना तोंड दिले. त्याच्यावर आरोपही अनेक झाले, पण त्याने ते सारे आरोप खोडून काढले आणि समाजासाठी असलेली संघटनेची उपयुक्तताही सिद्ध केली. विविध कारणांनी संघावर तीन वेळा बंदी आली. त्यातून संघ सहीसलामत बाहेर पडला. संघात अस्पृशांना स्थान नाही, संघ केवळ ब्राह्मणांचा असे लागलेले आरोपही आज गळून पडलेले आहेत. १९३४ मध्ये वर्धा येथील शिबिरात महात्मा गांधींनी भेट दिली, त्यावेळी त्यांना संघात विविध जाती-धर्माचे स्वयंसेवक असल्याचा बोध झाला होता. त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतला की … - [कोरेगाव भीमा..बाबासाहेब आंबेडकर..आणि..अर्बन नक्षल..](https://www.vskmumbai.org/new-year-koregaon-bhima-battle-baba-saheb-ambedkar/): कोरेगाव भीमा हा देशाच्याच नव्हे तर जगाच्या पटलावर आला आहे, तोच मुळी कोरेगाव भीमा येथे झालेल्या १ जानेवारी २०१८ च्या जातीय दंगलीमुळे , हे दुर्दैवच म्हणावे लागेल. हे सर्व घडवून आणले गेले यात शंकाच नाही , यामागे वेगवेगळ्या राष्ट्रविघातक शक्तींचे हितसंबंध आहेतच, ते नक्की कोण? त्याचा तपास सुरु आहे. अर्बन नक्षलवादी म्हणजेच शहरी नक्षलवादी यामागे असावेत, असा पोलिसांचाही कयास आहे. कारण वेगवेगळे हितसंबंध असणाऱ्या राष्ट्रविघातक शक्तींनी , बंदी घातलेल्या CPI माओवादी गटाच्या कबीर कला मंचने एल्गार परिषदेचे ३१ डिसेंबर २०१७ रोजी शनिवार वाडा येथे केलेले आयोजन , वाटण्यात आलेली पत्रके व देशभरातील नक्षलवादी वक्त्यांची भडकाऊ भाषणं आणि दिशाभूल करण्यासाठी हिंदुत्ववादी … - [हिंदूधर्म रक्षक संत गाडगे महाराज..भाग ४](https://www.vskmumbai.org/gadge-maharaj-punyatithi-2024-part-4/): संत गाडगे महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्त ४ भागांची विशेष मालिका.. संत गाडगे महाराजांनी रचलेले अभंग.. धन्य धन्य सद्गुरु गजानना, सांग गजरूक्षाची लीला ।पाय पादुका वाहती वाटे, कर्त्यावर धरूनी ध्याना ।। भुज दंडात जपतो नाम, मृदंग ताल वाजतो जय जय कार ।स्वर सुंदर पद गुंजतीते, आश्रय घेऊनी सकल भय हारी ।। अनुग्रह देई सद्गुरु गजानना, ज्ञान ध्यान संचरीतीला ।जय जय कार संगीत होते, सांग वातेवर दुःखांचे फेरी ।। मनाचा मुजरा धरुनी जरी घ्यावा, जन्म जन्माचा पुण्य लाभावा ।असतीच करुनी नमस्कार, सद्गुरु समर्थाचा उद्धार ।। दुःखांच्या गर्दीत सुखाचा जल भरावा, मनातल्या तेजाचा तू विश्वास घ्यावा ।जणू आत्मा संतोषाच्या विवासावा, तोळे त्यांच्या चरणांनी जिवावा … - [हिंदूधर्म रक्षक संत गाडगे महाराज..भाग ३](https://www.vskmumbai.org/gadge-maharaj-punyatithi-2024-part-3/): संत गाडगे महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्त ४ भागांची विशेष मालिका.. गाडगे महाराज व डॉ. आंबेडकर भेट आणि हिंदू धर्माचे रक्षण.. “खिश्चन बनूं नका. त्यानं आपल्या देशाले धोका आहे. आणि मुसलमान बनूं नका ।त्यानं सत्यानास होईल! — संत गाडगेबाबा.. बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराविषयीचे बाबांच्या कानी आलें होतें. पण आपण होऊन त्यांशी कसे बोलावें, असें अस्वस्थपण बाबांच्या मनी दाटले होतें. ते म्हणाले, “त्याहिले सांगजा, का आपण येऊं नका, आमची येतों मनाव्! चला, आमी आताच तुमासंगे चलतों।” लगेच बाबा त्यांच्यासवें निघून कुलाब्यास आंबेडकर होते, तिथें पोंचले. तिथें घनघोर बैठक सुरू होती. चर्चा चालली होती, कीस पडत होते. बाबा आले, हें कळतांच सगळेच बाहेर आले. डॉ. … - [हिंदूधर्म रक्षक संत गाडगे महाराज..भाग २](https://www.vskmumbai.org/gadge-maharaj-punyatithi-2024-part-2/): संत गाडगे महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्त ४ भागांची विशेष मालिका.. कीर्तनात ‘तीर्थे धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी’ या तुकोबांच्या वचनानुसार, पारंपारिक भक्तीमार्गाच्या प्रसारासह दारूबंदी, पशुबली, अस्पृश्यता निवारण, हुंडापद्धती, निरूपयोगी गुरे कसायाला विकणे, अंगात देव संचारणे यांसारख्या समाजघातक गोष्टींची लक्तरे, हा बाबा आपल्या खास रोखठोक शैलीत समाजापुढे टांगून लोकांना त्यापासून परावृत्त करी. निरक्षर राहिल्यामुळे होणारी जीवनाची फरपट सांगून शिक्षणाचाही प्रसार करी. परखड आणि निर्भिड वाणीमुळे त्याची कीर्तनाची जागा सभामंडपाऐवजी कुरूक्षेत्रासारखी युद्धभूमी बने! फरक इतकाच, की येथे संहार अज्ञानाचा आणि अनिष्ट प्रथांचा होई. कोणत्याही समस्येवर त्याचे युक्तीवाद इतके बिनतोड असत की तथाकथित धर्ममार्तंडांनी आणि कायदेपंडितांनीही तोंडात बोटे घालावी! होता होता डेबूला डोक्यावरच्या खापराच्या … - [हिंदूधर्म रक्षक संत गाडगे महाराज..भाग १](https://www.vskmumbai.org/sant-gadge-maharaj-punyatithi-2024-part-1/): संत गाडगे महाराजांच्या पुण्यस्मृती निमित्त ४ भागांची विशेष मालिका.. शीर्षक वाचून आपल्यालाच नक्कीच आश्चर्य वाटले असणार “हिंदूधर्म रक्षक संत गाडगे महाराज” कसे काय ? याचाच उहापोह आपण जाणून घेणार आहोत.. “जे का रंजले गांजले ।त्यासी म्हणे जो आपुले ॥तोचि साधू ओळखावा ।देव तेथेचि जाणावा ॥” या संत शिरोमणी तुकारामांच्या अभंगाच्या ओळी वाचल्या की एकच नाव समोर येतं ते म्हणजे “संत गाडगेबाबा…” विविधतेने नटलेला हा आपला भारत देश, या राष्ट्रावर अनेक संकटे आली, अनेक आक्रमणे झाली. धर्म, संस्कृती नाहीशी करण्याचे अनेक प्रयत्न झाले. अशाही परिस्थितीत या देशाची आदर्श असणारी संस्कृती दिवसेंदिवस वृधिंगतच होते आहे.याचे मुख्य कारण म्हणजे विविध संप्रदायातील संतांचे अतुलनीय … - [हिंदु ऐक्य घोष हा निनादु द्या दिगंतरी.. जाग जाग बांधवा, प्राण संकटी तरी..](https://www.vskmumbai.org/massive-save-hindus-protest-in-bangladesh-amid-violence/): आमार शोनार बांग्ला, मां,तोर बोदोनखानी मोलीन होलेआमि नोयोन जॉले भाशी। बांगलादेशचे हे राष्ट्रगीत. याचा अर्थ आमचा सोन्यासारखा बांगलादेश. माझी आई (बांगलादेश) तुझा चेहरा उदास झाला, तर आमचेही नेत्र अश्रृंनी भरून येतात. पण, आज या शोनार बांगलाची परिस्थिती फार बिकट आहे.. बांगलादेशातील हिंदूंचा नरसंहार अद्याप थांबलेला नाही. बांगलादेशातील हिंदू त्यांच्याच मायभूमीत परका आणि पोरका झाला. का? तर केवळ ते मुस्लीम नाहीत म्हणून ! मात्र, ‘हिंदू लाईव्हज मॅटर’ म्हणत कुणीही सेक्युलर, पुरोगामी पुढे आला नाही, की कुणीही निर्धाराने मेणबत्त्या पेटवल्या नाहीत. दुःख झाले ते केवळ हिंदू म्हणून अस्मिता बाळगणाऱ्या हिंदूंनाच ! ‘ऑल आईज ऑन पॅलेस्टाईन‘ म्हणत काही लोक कण्हत, कुंथत होते. पण, … - [जननायक टंट्या मामा](https://www.vskmumbai.org/story-of-tantya-bhil/): 1857 क्रांति के दिनों में सम्पूर्ण मालवा-निमाड़ में क्रांतिकारियों का जाल फैला था। खरगौन और उसके आसपास का क्षेत्र क्रांतिकारियों का प्रमुख केन्द्र था। वनवासी क्रांतिकारियों की श्रृंखलाबद्ध व्यवस्था अद्भुत थी। एक नायक के बलिदान होते ही दूसरा नायक मोर्चा थाम लेता थाता कि क्रांति अनवरत चलती रहे। इसी कड़ी में एक थे टंट्या मामा। जननायक टंट्या मामा व्यक्ति नहीं एक विचारधारा हैं। अपनी वीरता और अदम्य साहस से शोषण के विरुद्ध बुलंद आवाज का नाम ही टंट्या मामा भील है। अपने विद्रोही तेवर और बिजली की तरह तेजतर्रार कदकाठी से मामा ने कई बार अंग्रेजों को धुल चटाई। इतिहासकारों … - [महापराक्रमी भारतीय नौसेना… भाग 3](https://www.vskmumbai.org/indian-navy-day-2024-part3/): नौदलदिनानिमित्त भारतीय नौसेनेची यशोगाथा सांगणारी ३ भागांची विशेष मालिका.. नौदलाच्या ध्वजावर शिवरायांची राजमुद्रा… भारतीय नौदलाची ताकद म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा. महाराजांनी सर्वांत आधी आरमाराचे महत्व ओळखले, ते सक्षम करण्यासाठी प्रयत्न केले. कान्होजी आंग्रे यांचे नौदलात मोठे योगदान असल्याची उदाहरणे इतिहासात वाचायला मिळतात.वसुबारस १६५७ या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांनी दुर्गाडी देवीच्या साक्षीने याच दुर्गाडी किल्ल्यावर स्वराज्याच्या आरमाराची मूर्तमेढ रोवली होती. पोर्तुगीज नौदल अभियंत्यांकडून गनिमी काव्याने जहाज बांधणी शिकून घेतलेल्या स्वराज्याच्या कुशल कामगारांनी पुढे आपले “आत्मनिर्भर” सुसज्ज व बलाढ्य आरमार उभे केले. छत्रपती शिवरायांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चात दीर्घकाळ, स्वराज्याच्या या आरमाराने पोर्तुगीज, ब्रिटिश, फ्रेंच, डच अशा त्यावेळच्या सगळ्या बलाढ्य फिरंगी … - [महापराक्रमी भारतीय नौसेना… भाग 2](https://www.vskmumbai.org/indian-navy-day-2024-part-2/): नौदलदिनानिमित्त भारतीय नौसेनेची यशोगाथा सांगणारी ३ भागांची विशेष मालिका.. आली समीप घटिका.. १९७१ मध्ये पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान यांच्यात भयंकर यादवी सुरू झाली. भारताला यात पडावं लागणार हे तर नक्कीच होतं, फक्त केव्हा, एवढाच प्रश्न उरला होता. भूदल, नौदल आणि वायुदल तिघांचीही जोरदार तयारी होती. वायुदल प्रमुख प्रतापचंद्र लाल, नौदलप्रमुख ॲडमिरल सरदारीलाल नंदा हे वाट पाहत होते सरसेनापती आणि भूदलप्रमुख जनरल सॅम माणेकशा यांच्या इशाऱ्याची. ३ डिसेंबर, १९७१ या दिवशी पाकिस्तानी वायुदलाने काश्मीर आणि पंजाबमधील ११ भारतीय ठाण्यांवर एकाच वेळी बॉम्बफेक केली आणि तिन्ही भारतीय सैनिकी दलं पाकिस्तानवर तुटून पडली. भारतीय नौसैनिकांचं हे पहिलं मोठं युद्ध होतं. एकाच वेळी, … - [भारतीय गुणीजनांचा सन्मान…](https://www.vskmumbai.org/tulsi-kash-vivek-trump-picks-hindu-lawmakers-for-top-cabinet-roles/): अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्याचाच भाग म्हणून ट्रम्प यांनी त्यांच्या काही सहकारी सदस्यांची नावे जाहीर केली आहे.आपल्या सरकारमध्ये ट्रम्प भारतीय वंशाच्या नेत्यांना महत्त्वाच्या जबाबदाऱ्या देताना दिसत आहेत. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिवाळीच्या शुभेच्छा देताना भारत आणि अमेरिकेतील संबंध दृढ करण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया हॅण्डलवर (एक्स) दिवाळीच्या निमित्ताने हा मेसेज पोस्ट केला होता. ट्रम्प म्हणाले की, बांग्लादेशमध्ये हिंदू, इतर अल्पसंख्याकांवर होणाऱ्या रानटी हिंसाचाराचा मी तीव्र निषेध करतो. त्यांच्यावर जमावाकडून हल्ले होत आहेत, त्यांची लूट केली जात आहे. यामुळे अराजकता निर्माण झाली आहे. असे माझ्या कालखंडात कधीच घडले नसते. … - [महापराक्रमी भारतीय नौसेना… भाग १](https://www.vskmumbai.org/indian-navy-day-2024/): नौदलदिनानिमित्त भारतीय नौसेनेची यशोगाथा सांगणारी ३ भागांची विशेष मालिका.. बलसागर भारत होवो। विश्वात शोभुनी राहो।।राष्ट्रार्थ प्राण हे उरले। मी सिद्ध मराया हो ।। सानेगुरुजी यांच्या या काव्यपंक्ती प्रमाणे ओतप्रोत देशभक्तीचे दर्शन नौदलामध्ये आपणास घडते. यातील बलसागर या शब्दात सागर म्हणजे समुद्र व देशाच्या संरक्षणात समुद्र किनारपट्टीचे अनन्य साधारण महत्त्व दडलेले आहे. १९७१ च्या भारत व पाकिस्तान युद्धात नौदलाने चढविलेल्या घातक क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे यश मिळाले. या युद्धात भारतीय नौदलाने इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात कराची बंदरावर केलेला यशस्वी हल्ला, विशाखापट्टणवरचा हल्ला परतवण्यात मिळवलेले यश आणि पूर्व पाकिस्तान नौदलाचे उच्चाटन करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली. भारताने पाकिस्तान विरुद्धची मोहिम आखली होती. त्याला … - ['कलि महि राम नाम सारु'चा उपदेश देणारे श्री गुरूनानक देव …भाग ४](https://www.vskmumbai.org/guru-nanak-jayanti-part-4/): श्री गुरूनानक देवांच्या जयंती प्रित्यर्थ ४ भागांची विशेष मालिका.. श्री राम आणि श्री ग्रंथ साहिब.. गुरु परंपरेतील काही विद्वानांचे असे मत आहे की गुरूंच्या शब्दांचा पहिला संग्रह पाचवे गुरु श्री अर्जुन देव जी यांनी 1604 मध्ये प्रकाशित केला होता, ज्यामध्ये एकूण शब्दांची संख्या 3 लाख 98 हजारांपेक्षा जास्त आहे. यामध्ये सर्वाधिक ९ हजार २८८ वेळा हरी हा शब्द उच्चारला गेला. त्यात 2 हजार 533 वेळा श्रीरामाचे नाव आले. त्याचप्रमाणे प्रभू, गोपाल मुरारी, गोविंद, नारायण, परमात्मा, ठाकूर, परमेश्वर, जगदीश असे इतर शब्द अनेक वेळा आले. यामुळे श्रीराम आणि त्यांच्या जन्मस्थानाविषयी गुरूंची दृष्टी अधिक दृढ होते. धर्मांध, जिहादी मुस्लीम आक्रमकांच्या अत्याचाराचा म्होरक्या … - ['कलि महि राम नाम सारु'चा उपदेश देणारे श्री गुरूनानक देव …भाग ३](https://www.vskmumbai.org/gurunanak-jayanti-2024-part-3/): श्री गुरूनानक देवांच्या जयंती प्रित्यर्थ ४ भागांची विशेष मालिका.. अयोध्येतील गुरुद्वारा ब्रह्मकुंड अयोध्यापुरीतील दोन ऐतिहासिक गुरुद्वारा देखील श्रीरामाच्या जन्मस्थानाबाबत गुरुंची दृष्टी काय होती हे स्पष्ट करतात. या गुरुद्वारांना भेट देणाऱ्यांचे म्हणणे आहे की, निहंगांची शस्त्रे आणि गुरुंच्या प्रतिज्ञापत्रे येथे आजही पाहायला मिळतात. ‘गुरूद्वारा ब्रह्मकुंड’ हे पवित्र सरयूच्या प्राचीन तीरावर वसलेले आहे, जेथे पहिले गुरु नानकदेव, नववे गुरु तेग बहादूर आणि दहावे गुरु गोविंद सिंग वेळोवेळी आले होते. नववे गुरू श्री गुरू तेग बहादूर जी यांचे 1668 मध्ये आगमन श्री राम जन्मभूमीच्या मुक्तीसाठी केलेल्या प्रयत्नांच्या संदर्भात जाणकार लोक पाहतात. 1672 मध्ये, गुरु गोविंद सिंग वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी त्यांची आई गुजरीदेवी … - ['कलि महि राम नाम सारु'चा उपदेश देणारे श्री गुरूनानक देव …भाग २](https://www.vskmumbai.org/gurunanak-jayanti-2024-part-2/): श्री गुरूनानक देवांच्या जयंती प्रित्यर्थ ४ भागांची विशेष मालिका.. गुरू नानक देवजींच्या अयोध्येतील वास्तव्याचा कालावधी 1510-1511 मधला आहे आणि येथे हे लक्षात घेण्यासारखे आहे की तोपर्यंत मुघल आक्रमक बाबरने भारतावर हल्ला केला नव्हता. त्या काळात श्री गुरु नानक देवजींनी अयोध्यापुरीमध्ये सरयूच्या काठावर पुष्कळ काळ घालवला. चार वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचाही हाच आधार बनला, ज्यामध्ये श्री रामलल्लाची जन्मभूमी सर्वोच्च मानली गेली होती. गुरु नानक देव जी यांचे धाकटे पुत्र श्री लक्ष्मी चंद जी यांचे आठवे वंशज बाबा सुखवासी राम बेदीजी यांनी त्यांच्या ‘गुरु नानक वंश प्रकाश’ (1000-1001) या ग्रंथात लिहिले आहे. चले तहां ते सतिगुरु, मर्दाना ले संगि ।आए अउध पुरी … - ['कलि महि राम नाम सारु'चा उपदेश देणारे श्री गुरूनानक देव…भाग १](https://www.vskmumbai.org/gurunanak-jayanti-2024-part-1/): श्री गुरूनानक देवांच्या जयंती प्रित्यर्थ ४ भागांची विशेष मालिका.. ‘इक ओंकार सतिनाम’ असणाऱ्या निर्गुण परब्रह्माची एकनिष्ठ उपासना, विशुद्ध आचरण आणि श्रमप्रतिष्ठा, उद्योग व्यवसायांना प्रोत्साहन देणारी भौतिक दृष्टी, सदाचाराचा जागर, तसेच नामदेवरायांसह अन्य प्रांतातील संत-भक्तांचे विचार संग्रहित करणारी समन्वयशील वृत्ती असलेल्या शीख परंपरेने नामदेवरायांचा आदर्श पुढे ठेवीत बहुजनांना एकत्रित केले. पुस्तकी पांडित्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनानुभवाला आणि शस्त्रसज्जतेला महत्त्व दिले. त्यानिमित्ताने भक्ती आणि शक्तीचा खराखुरा संगम भक्तिआंदोलनाने अनुभवला. आद्यगुरु श्रीनानकदेवजी ते दशम गुरू श्रीगोविंदसिंहजी आणि अकरावे तसेच अंतिम गुरु ‘श्रीगुरुग्रंथसाहिब’ पर्यंतचा प्रवास करताना शीख संप्रदायाला अनेक खडतर प्रसंगांना, अमानुष क्रौर्याला सामोरे जावे लागले. श्रीगुरुनानकदेव आणि भारताचा आत्मा असलेल्या प्रभू श्रीरामाबद्दल आपण विस्ताराने जाणून … - [माओवादी दहशतवादाचा धोका..](https://www.vskmumbai.org/urban-naxal/): कोरेगाव भीमा प्रकरणानंतर अर्बन नक्षल अर्थात शहरी माओवाद हा विषय देशभर चर्चेत आला, उलट सुलट चर्चा झाली, वाद प्रतिवाद झाले. शहरी माओवा‌द्यांना कठोर शिक्षा केली पाहिजे असे काही लोकांचे म्हणणे होते तर लोकांचा एक गट असे ठासून सांगत होता की शहरी माओवादी असा कोणताही प्रकार अस्तित्वातच नाही. जो कोणी मोदी, भाजपा आणि संघ परिवाराच्या विरोधात बोलतो त्यांच्यावर ‘अर्बन नक्षल ‘ असा ठपका ठेवून त्यांची मुस्कटदाबी केली जाते. या दोन परस्पर विरोधी प्रचारामुळे सामान्य माणूस संभ्रमात पडतो आणि सत्य परिस्थिती काय आहे हेच त्याला कळेनासे होते. माओवा‌द्यांनी लिहिलेल्या कागदपत्रांचा अभ्यास केला तर शहरी माओवादी, त्यांचे अस्तित्व आणि त्यांच्या कामाचे भयावह रूप … - [.. आणि पूज्य गुरुजींची शिष्टाई सफल !!](https://www.vskmumbai.org/golwalkar-guruji-the-man-who-integrated-kashmir-with-india/): काश्मीर भारतात रहावा असा निर्णय राजा हरिसिंग यांनी करावा म्हणून पूजनीय गुरुजी यांनी केलेली शिष्टाई हा पूज्य गुरुजींच्या जीवनातील आणि संघ जीवनातील एक महत्वाचा प्रसंग म्हणावा लागेल. दुर्दैवाने संघावर, पूजनीय गुरुजी यांच्यावर बेलगाम आरोप करणारे कधीच पूजनीय गुरुजी यांना याचे श्रेय देत नाहीत! अर्थात, श्रेयवाद नाही तर ध्येयवाद ही पूजनीय गुरुजी यांची शिकवण होती. त्यामुळे त्यांना याचे कधीच वैषम्य वाटले नाही.चला तर मग जाणून घेऊया भारतीय इतिहातील एक अजरामर प्रसंग… स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग राहिला पाहिजे अशी इच्छा व्यक्त केली होती. पण नेहरूंचे शेख अब्दुल्लांप्रती असलेले सेक्युलर धोरण लक्षात घेऊन ते … - [जिहादी माफिया.. वक्फ बोर्ड आणि भ्रष्टाचार..](https://www.vskmumbai.org/rss-leader-indresh-kumar-muslim-waqf-boards-mafia-corruption-hub/): जगभरातील मुस्लीम धर्मीयांची एक घोषणा ठरलेली असते, ती म्हणजे ‘इस्लाम खतरें में.‘ या घोषणेच्या आड कट्टरतावादाचा प्रसार अतिशय खुबीने करण्यात येतो. यामध्ये ‘स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया’ अर्थात सिमी, ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ अर्थात ‘पीएफआय’ यासारख्या टोळ्या आघाडीवर असतात. त्याचप्रमाणे देशभरात कावळ्याच्या छत्र्यांप्रमाणे उगविलेल्या मदरशांमध्येही बहुतांशी वेळा कट्टरतावादाचे शिक्षण देण्यात येत असल्याचे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. अर्थात, ‘पीएफआय‘ सारख्या कट्टरतावादी टोळ्यांचे कंबरडे मोडले आहे. मात्र, या कट्टरतावादास होणाऱ्या अर्थपुरवठ्यास रोखणे हेदेखील एक मोठे आव्हान आहे. त्यासोबतच कट्टरतावाद्यांच्या हाती असलेली स्थावर मालमत्ता, ‘वक्फ’ कायद्याचा होणारा गैरवापर रोखण्याचीही गरज आहे. कारण, ‘वक्फ’ कायद्याच्या आड देशभरात जमिनींवर कब्जा करण्याचा तर प्रयत्न होत नाही … - [नक्षल चळवळीचा आढावा..](https://www.vskmumbai.org/naxal-violence-saw-43-per-cent-decline-over-last-five-years/): कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (Maoist), CPI(M) या Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) अंतर्गत 2009 पासून प्रतिबंधित संघटनेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या पंचवीस पानांच्या पुस्तिकेमधून आपल्या केडर आणि समाजाला 21 सप्टेंबर ते 20 ऑक्टोबर 2024 पर्यंत देशभरात सीपीआय (माओवादी) चा विसावा स्थापना दिवस साजरा करण्यासाठी आवाहन केले आहे. नक्षल चळवळ ही 1968 मधील चारू मजुमदार आणि कन्हाई चॅटर्जी यांच्याद्वारे स्थापनेपासून अस्तित्वात असली तरी, त्याच्या क्रियाकलापांचे विविध गटांमध्ये विभाजन झाले. 21 सप्टेंबर 2004 रोजी हे फुटीर गट एकत्र आले व त्यांनी मार्क्स, लेनिन यांच्या तत्त्वांनी प्रेरित होऊन भारतीय कम्युनिस्ट पार्टी (Maoists) स्थापन केली. सरंजामशाही आणि त्याचे उर्वरित अवशेष यांनी समर्थित भांडवलशाही संपवण्यासाठी सशस्त्र … - [रान आपलं आहा अन् आपनालाच चोरी?](https://www.vskmumbai.org/after-independence-the-martyr-nagya-katkari-who-had-been-in-the-dark-for-almost-75-years/): १९३० साली आजच्याच दिवशी म्हणजे २५ सप्टेंबर रोजी सकाळी तरुण नाग्याने आपल्या आईचे व बहिणीचे हे बोलणे ऐकले आणि क्षणात त्याला त्याच्या जीवनाचे गमक लक्षात आले. आपल्या स्वतःच्या मातृभुमीत, आपल्या हक्काच्या जंगलांमध्ये आपल्यालाच जाण्यास मनाई आणि हा निर्बंध लावणारे कोण? तर परकीय इंग्रज! नाग्याच्या राष्ट्रप्रेमी मनाला काही पटत नव्हते म्हणूनच आजच्या सत्याग्रहात आपणही सर्वांबरोबर भाग घ्यायचा हे त्याने निश्चित केले. मनाने तर तो मागील दोन आठवड्यांत दोन्ही सत्याग्रहांमध्ये सहभागी झालेलाच होता पण आज प्रत्यक्ष उपस्थित राहण्याच्या त्याच्या निर्णयावर त्याच्या आईच्या व बहिणीच्या संभाषणाने मोहर लागली. गेल्या आठवड्याभरात झालेले दोन सत्याग्रहात नाग्याला आपले वडील, महादू दादू कातकरी, यांच्या दबावामुळे भाग घेता … - ["वक्फ अधिनियम" को उसकी असंवैधानिकता के कारण समाप्त करने का अनुरोध..](https://www.vskmumbai.org/abolish-waqf-act/): आदरणीय अध्यक्ष महोदय, मैं, भारत का एक जागरूक नागरिक, आज आपको वक्फ अधिनियम से संबंधित महत्वपूर्ण मुद्दे को आपकी सम्मानित समिति के ध्यान में लाने के लिए लिख रहा हूँ। मेरा यह दृढ़ विश्वास है कि वर्तमान वक्फ अधिनियम असंवैधानिक है और इसलिए, इसका गहन पुनर्मूल्यांकन और उसके बाद उन्मूलन आवश्यक है। अनुच्छेद 14 के तहत भारत का संविधान कानून के समक्ष समानता के सिद्धांत को सुनिश्चित करता है और धर्म, नस्ल, जाति, लिंग या जन्म स्थान के आधार पर भेदभाव को रोकता है। हालांकि, वक्फ अधिनियम, अपने मौजूदा स्वरूप में, संपत्तियों और मामलों के प्रशासन में एक विशेष धार्मिक … - [हिंदुत्व जागरणातील मैलाचा दगड..](https://www.vskmumbai.org/vishwa-hindu-parishad-foundation-day/): “विश्व हिंदू परिषद” म्हटलं की आपल्याला राम जन्मभूमी आंदोलन आठवतं. एखादा आंदोलन एखाद्या संघटनेची ओळख व्हावी इतकं मोठं आणि यशस्वी आंदोलन विश्व हिंदू परिषदेने उभे केलेले होते. देशामध्ये अनेक आंदोलने होत असतात. परंतु काही आंदोलने तात्कालीक असतात तर काही दीर्घ जीवी असतात. परंतु फार थोड्या आंदोलनांना यशस्वी होण्याचे भाग्य लाभतं. दीर्घ जीवी आंदोलनांच्या नशिबी तर बरेच वेळा असे भाग्य येत नाही. परंतु रामजन्मभूमीचे आंदोलन हे मात्र याला अपवाद आहे. 1925 साली ज्यावेळेस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झाली त्यावेळेस लोक असं म्हणायचे की चार हिंदू एकाच दिशेने त्याच वेळेला जातील जेव्हा पाचवा त्यांच्या खांद्यावर आडवा असेल. परंतु हे चित्र 06 डिसेंबर … - [योद्धा संन्यासी.. "विष्णुबुवा ब्रह्मचारी".. भाग ५](https://www.vskmumbai.org/vishnubuva-brahmachari-part-5/): vishnubuva brahmachari - [योद्धा संन्यासी.. "विष्णुबुवा ब्रह्मचारी".. भाग ४](https://www.vskmumbai.org/vishnubuva-brahmachari-part-4/): Vishnubuva Brahmachari - [योद्धा संन्यासी.. "विष्णुबुवा ब्रह्मचारी".. भाग ३](https://www.vskmumbai.org/vishnubawa-brahmachari-part-3/): Vishnubawa Brahmachari - [योद्धा संन्यासी.. "विष्णुबुवा ब्रह्मचारी".. भाग २](https://www.vskmumbai.org/vishnubawa-brahmachari-part-2/): Vishnubawa Brahmachari - [हिंदूंच्या सुडाची यशोगाथा.. "राक्षसभुवनची लढाई"..](https://www.vskmumbai.org/battle-of-rakshasbhuvan-hindu-samrajya/): “The third battle of Panipat was not that much fatal to the Maratha empire than the early death of Peshwa Madhav Rao in 1772.”-Grant Duff.. महाराष्ट्राच्या बीड जिल्ह्यातील गोदावरी काठच्या गेवराई तालुक्यात राक्षसभुवन हे गाव आहे. हिंदवी साम्राज्याच्या इतिहासातील भूषणीय असा एक रणसंग्राम या ठिकाणी घडला. १० ऑगस्ट ई.स १७६३ रोजी राक्षसभुवन येथे पेशवा माधवराव आणि हैदराबादच्या निजामअली मध्ये ही लढाई झाली यास राक्षसभुवनची लढाई देखील म्हणतात. निजामाचे सैन्य दिवाण विठ्ठल सुन्दरच्या नेतृत्वात लढत होते जे या युद्धात मारले गेले.राजनीती, युद्धकला आणि शौर्य ह्यांचा संगम असलेली लढाई म्हणजे “राक्षसभुवनची लढाई”.. इ. सन १७५९ मध्ये सदाशिव भाऊ पेशवे यांच्या नेतृत्वाखाली हिंदवी … - [योद्धा संन्यासी.. "विष्णुबुवा ब्रह्मचारी".. भाग १](https://www.vskmumbai.org/vishnubuva-brahmachari-part-1/): Vishnubuva Brahmachari - [राष्ट्रविरोधी मूलनिवासी दिवस…](https://www.vskmumbai.org/native-day-conspiracy-of-the-forces-related-to-conversion/): Anti-National Native Day… - [सामाजिक समरसतेचे अग्रणी: - भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज.. भाग ४](https://www.vskmumbai.org/sant-namdev-maharaj-part-4/): sant namdev maharaj - [सामाजिक समरसतेचे अग्रणी: - भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज.. भाग ३](https://www.vskmumbai.org/sant-namdev-maharaj-part-3/): sant namdev maharaj.. - [सामाजिक समरसतेचे अग्रणी: - भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज.. भाग २](https://www.vskmumbai.org/sant-namdev-maharaj-part-2/): sant namdev maharaj - [सामाजिक समरसतेचे अग्रणी: - भक्तशिरोमणी संत नामदेव महाराज.. भाग १](https://www.vskmumbai.org/sant-namdev-maharaj-part-1/): sant namdev maharaj - [कारगिल विजय दिवस](https://www.vskmumbai.org/kargil-vijay-diwas-2024-pm-modi-reached-kargil-paid-tribute-to-the-heroes-martyred-in-the-war/): 26 जुलाई, 1999‘मुझे तोड़ लेना बनमाली, उस पथ पर देना तुम फेंक, मातृ-भूमि पर शीश चढ़ाने, जिस पथ पर जावें वीर अनेक’ – माखनलाल चतुर्वेदी ( पुष्प की अभिलाषा ) संक्षिप्त परिचय26 जुलाई 1999 अर्थात् ‘कारगिल विजय दिवस’ भारत के प्रत्येक नागरिक के लिए भारतीय सेना के उस अद्वितीय शौर्य, बलिदान और विजयगाथा के प्रति कृतज्ञता, सम्मान और एक समर्थ राष्ट्र का नागरिक होने का अप्रतिम गौरव बोध स्मरण करने का दिन है। जब भारतीय सेना के वीर जवानों ने पाकिस्तान की कुटिल महत्वाकांक्षा, खोखले दुस्साहस और भारत को खंडित करने के एक दिवास्वप्न को अपने पैरों तले रौंद कर … - [विशाळगडाच्या निमित्ताने…](https://www.vskmumbai.org/anti-encroachment-drive-at-vishalgad-fort/): Anti-encroachment drive at Vishalgad fort - [‘कथा एक प्रत्यावर्तनाची'](https://www.vskmumbai.org/aarsha-vidya-samajam-katha-eka-pratyavarthanachi/): ‘कथा एक प्रत्यावर्तनाची’ या पुस्तकाचे प्रकाशन 14 जुलै 2024 रोजी लेडी रमाबाई हॉल, पुणे येथे करण्यात आले. हे पुस्तक आर्ष विद्या समाजमच्या पहिल्या महिला प्रचारिका ओ श्रुती यांनी लिहिलेल्या ‘ओरु परवर्तनतिंटे कथा’ या मल्याळममधील मूळ पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. राज्यसभेच्या माननीय खासदार डॉ. श्रीमती मेधा कुलकर्णी जी आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक, पद्मश्री गिरीश प्रभुणे जी यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. आर्ष विद्या समाजमचे संस्थापक आणि संचालक आचार्यश्री के.आर.मनोज जी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. आपल्या भाषणात आचार्य जी यांनी स्वकियांवर आणि समाजावर विपरित परिणाम करणाऱया मन व विचार परिवर्तन पद्धतींवर म्हणजेच प्रमुख ब्रेनवॉशिंग स्ट्रटेजीजवर भर दिला, त्याचा प्रतिकार … - [समाजात परिवर्तन घडवून आणण्यात युवावर्गाची विशेष भूमिका : सुनील आंबेकर..](https://www.vskmumbai.org/sunil-ambekar-rss/): “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीनदिवसीय अखिल भारतीय प्रांतप्रचारक बैठक रविवार, दि. १४ जुलै रोजी रांची येथे संपन्न झाली. दरम्यान अ. भा. प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी बैठकीत झालेल्या विषयांबाबत माध्यमांना संबोधित केले. समाजातील युवावर्ग विविध प्रकारचे समाजकार्य करण्यास पुढे येत असून राष्ट्राला पुढे नेण्यात, समाजात परिवर्तन घडवून आणण्यात त्यांची विशेष भूमिका दिसते आहे,” असे ते यावेळी म्हणाले. पत्रकार परिषदेदरम्यान झारखंड प्रांत संघचालक सच्चिदानंद लाल हेदेखील उपस्थित होते. सुनील आंबेकर म्हणाले, “देशातील तरुण मोठ्या संख्येने संघात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त करत आहेत आणि त्यात सहभागीसुद्धा होत आहेत. संघाने २०१२ साली जॉईन आरएसएस अंतर्गत ऑनलाईन माध्यम सुरू केले होते. या अंतर्गत दरवर्षी एक … - [समरसता और भारत के राष्ट्रीय एकत्व की प्रतीक जगन्नाथ रथयात्रा](https://www.vskmumbai.org/jagannath-rath-yatra-is-a-symbol-of-harmony-unity-of-india/): jagannath rath yatra is a symbol of harmony, unity of india... - [कान्होजी आंग्रे… बस नाम काफी है ! - भाग २](https://www.vskmumbai.org/sarkhel-kanhoji-angre-maratha-empire-navy-admiral-part-2/): sarkhel kanhoji angre.... - [कान्होजी आंग्रे… बस नाम काफी है ! - भाग १](https://www.vskmumbai.org/sarkhel-kanhoji-angre-maratha-empire-navy-admiral/): sarkhel kanhoji angre... - [छत्रपती शाहू महाराज](https://www.vskmumbai.org/chhatrapati-shahu-maharaj-birth-anniversary-june-2024/): chhatrapati shahu maharaj birth anniversary - [भारतीय संविधान आणि आणीबाणीच्या काळातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका](https://www.vskmumbai.org/rss-1975-emergency-explained-a-look-back-at-indias-dark-days-of-democracy/): 1975 emergency dark days of democracy - [राष्ट्रभक्त डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी](https://www.vskmumbai.org/syama-prasad-mookerjee/): syamaprasad mookerjee - [संत कबीर आणि इस्लाम..भाग ३](https://www.vskmumbai.org/sant-kabir-das-and-islam-3/): sant kabir das and islam - [संत कबीर आणि इस्लाम..भाग २](https://www.vskmumbai.org/sant-kabir-das-and-islam-2/): sant kabir das and islam - [शिवराज्याभिषेक ३५०..](https://www.vskmumbai.org/chhatrapati-shivaji-maharaj-coronation-shivrajyabhishek/): Shivrajyabhishek ३५० - [संत कबीर आणि इस्लाम..भाग १](https://www.vskmumbai.org/sant-kabir-das-and-islam/): sant kabir das and islam - [क्रूरकर्मा औरंगजेबाला पुरून उरणारे धर्मवीर संभाजीराजे](https://www.vskmumbai.org/chhatrapati-sambhaji-maharaj-jayanti-2024/): chhatrapati sambhaji maharaj jayanti 2024 - [असामान्य स्त्री : झाशीची राणी लक्ष्मीबाई](https://www.vskmumbai.org/the-warrior-queen-lakshmibai-the-rani-of-jhansi/): The Warrior Queen - [सामाजिक परिवर्तन से ही व्यवस्था परिवर्तन सम्भव - डॉ. मोहन भागवत जी](https://www.vskmumbai.org/rss-sarsanghchalak-mohan-bhagwat-nagpur/): rss sarsanghchalak mohan bhagwat ## Pages - [shodhpatrika](https://www.vskmumbai.org/shodhpatrika/): CLICK TO REGISTER NOW - ['मिशन 2047’ में जुटे अतहर-अरमान ने उगले कई राज](https://www.vskmumbai.org/1255-2/): बिहार में 15000 को आतंकी ट्रेनिंग,12 जिलों में PFI ने बना रखे हैं टेरर सेंटर, पॉपुलर फ्रंट ऑफ़ इंडिया द्वारा पटना के फुलवारीशरीफ में रची गई आतंकी साजिश में रोज नए खुलासे हो रहे हैं। पटना पुलिस की पूछताछ संदिग्ध आतंकी अतहर परवेज और अरमान मलिक ने बिहार में 15 हजार से अधिक मुस्लिम युवाओं को आतंकी ट्रेनिंग दिए जाने का खुलासा किया है। इनसे ही आतंकी मरगूब ने आतंकी संगठन ‘गजवा-ए-हिंद’ के स्लीपर सेल बना रखे थे। जिसका मकसद 2023 में देश के खिलाफ जिहाद करना था। वहीं अब आतंक की ट्रेनिंग पाए इन युवकों के स्‍लीपर सेल की … - [Need to Think](https://www.vskmumbai.org/need-to-think/) - [Home](https://www.vskmumbai.org/) - [… आणि अशांततेचं एक पर्व संपलं!!!!](https://www.vskmumbai.org/need-to-think/1893-2/): जम्मू आणि काश्मीर हे राज्य म्हणजे पृथ्वीवरील स्वर्गच! निसर्गाचं वरदान लाभलेलं नंदनवन. इथे प्राचीन काळापासून हिंदू आणि बौद्ध राजवटींनी राज्य केलं. ललितादित्यसारखा महान राजा आठव्या शतकात या काश्मीरच्या भूमीत होऊन गेला. पुढे चौदाव्या शतकानंतर मोगलांनी आणि त्या नंतर अफगाणी टोळ्यांनी जम्मू आणि काश्मीरचा प्रदेश ताब्यात घेतला. तिथे क्रूरपणे राज्य केलं. याही पुढच्या कालखंडात शीख आणि इंग्रजांचं युद्ध झालं. एकोणिसाव्या शतकात गुलाबसिंह या राजाने इंग्रजांबरोबर तह केला आणि साधारण १८४६ पासून थेट १९४७ पर्यंत गुलाबसिंह यांच्या घराण्याने काश्मीरवर राज्य केलं. हे जे सगळे राजे होऊन गेले हे डोग्रा जमातीचे होते.१९४७ च्या आधी भारतात ५०० च्या वर संस्थानं होती. जम्मू आणि काश्मीर … - [‘आरबीआय’ची परीक्षा आता मराठीतूनही देता येणार](https://www.vskmumbai.org/need-to-think/3072-2/): नागपूर, दि. १८ मार्च : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) ‘हजेरीसहायक’ या पदासाठीच्या परीक्षेत पहिल्यांदाच मराठीचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. केंद्रीय स्तरावरील परीक्षा आतापर्यंत हिंदी वा इंग्रजीमधूनच घेतल्या जात होत्या. त्यामुळे केंद्रीय स्तरावरील परीक्षा मराठीतून घेण्याची मागणी अनेक वर्षांपासून परीक्षार्थींकडून करण्यात येत होती. या मागणीला आता यश मिळाले असून ‘आरबीआय’मधील हजेरीसहायक या पदाची परीक्षा मराठीमधून देण्याची संधी महाराष्ट्रातील लाखो परीक्षार्थींना मिळणार आहे.   ‘आरबीआय’ने ८४१ हजेरीसहायक या पदांची भरती प्रक्रिया राबवण्याची मंजुरी अलीकडेच दिली. त्यापैकी मुंबई विभागात २०२ आणि नागपूर विभागात ५५ पदांची भरती प्रकिया राबवण्यात येणार आहे. या सर्व परीक्षार्थींना मराठीतून परीक्षा देता येईल. मराठीसह अन्य १६ भाषांतून … - [गोवा मुक्ती दिवस](https://www.vskmumbai.org/calendar/675-2/) - [आद्य कवी नरसी मेहता जयंती](https://www.vskmumbai.org/calendar/678-2/): वैष्णव पंथ के सारतत्वों का संकलन करके मानवीयता का परिचय देनेवाले आद्य कवी नरसी मेहता - [Newsletter](https://www.vskmumbai.org/newsletter/): [newsletter] - [विजय दिवस](https://www.vskmumbai.org/calendar/vijay-diwas/): भारत-पाक युद्ध १९७१ - [सुब्रह्मण्य भारती जयंती](https://www.vskmumbai.org/calendar/4536-2/): थोर मानवतवादी तमिळ कवी सुब्रह्मण्य भारती यांच्या विचारांचा गाभा हा राष्ट्रवाद हाच होता. त्यांच प्रेरणेतून त्यांनी आपल्या साहित्यातून राष्ट्रवादाची उर्मी सामान्यांमध्ये प्रज्वलीत केली. - [मानवाधिकार दिन](https://www.vskmumbai.org/calendar/222-2/): १० डिसेंबर या दिवशी संपूर्ण जगात मानवाधिकार दिन पाळला जातो.  संयुक्त राष्ट्रसंघातर्फे दरवर्षी या दिवसाची मध्यवर्ती संकल्पना ठरविली जाते. यावर्षी ‘रिकव्हर बेटर- स्टँड अप फॉर ह्युमन राईट्स’ अशी संकल्पना आहे.   - [श्री गुरुनानक देव जी प्रकाश उत्सव](https://www.vskmumbai.org/calendar/123-2/): धर्म-संस्कृती, अध्यात्म एवं मानवता के कल्याण हेतु सिख पंथ की स्थापना करने वाले श्रेष्ठ संत गुरू नानक देवजी को जयंती पर कोटि-कोटि नमन । - [भारतीय नौदल दिवस](https://www.vskmumbai.org/calendar/123-2-2/): सामर्थ्यशाली नौदल - [महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी](https://www.vskmumbai.org/calendar/1869-2/): महात्मा फुलेंच्या साहित्यातील स्त्रीविषयक विचार - [महात्मा ज्योतिबा फुले पुण्यतिथी](https://www.vskmumbai.org/calendar/1862-2/): महात्मा फुलेंच्या साहित्यातील स्त्रीविषयक विचार - [संत नामदेव जयंती](https://www.vskmumbai.org/calendar/1845-2/): सामाजिक आत्मभान के उद्गाता संत नामदेव जी - [लाचित बरफुकन जयंती](https://www.vskmumbai.org/calendar/lachit-barfukan-jayanti/) - [Archives](https://www.vskmumbai.org/archives/) - [Book Reviews](https://www.vskmumbai.org/book-reviews/) - [Impact Stories](https://www.vskmumbai.org/impact-stories/) - [Nayee Baat](https://www.vskmumbai.org/nayee-baat/) - [श्रद्धेय दत्तोपंत ठेंगडी जयंती](https://www.vskmumbai.org/calendar/dattopant-thengdi-jayanti/) - [सिख नरसंहार](https://www.vskmumbai.org/calendar/sikh-narsanhar/) - [संत मीराबाई जयंती](https://www.vskmumbai.org/calendar/sant-mirabai-jayanti/) - [महर्षि वाल्मीकि जयन्ती](https://www.vskmumbai.org/calendar/mahrisi-valmiki-jayanti/) - [जम्मू कश्मीर विलय दिवस](https://www.vskmumbai.org/calendar/jk-vilay-diwas/) - [About](https://www.vskmumbai.org/about/): ‘विश्व संवाद केंद्र’ हे राष्ट्रीय माध्यम केंद्र म्हणून प्रसारमाध्यम विश्वामध्ये सुपरिचित आहे. संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या सुसज्ज कार्यालयांच्या माध्यमातून विश्व संवाद केंद्र कार्यरत आहे. राष्ट्रीय महत्वाच्या व सामाजिक परिवर्तनाच्या नाना विविध विषयांवर संशोधन व त्यावर आधारित विमर्ष उभा करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचे मुख्य कार्य असे आपले स्वरूप आहे. विविध माध्यमं, लेखक, साहित्यिक व पत्रकार यांच्या समन्वयातून समाजात एक सकारात्मकता प्रसारित व प्रचारीत करण्याचे हे एक केंद्र आहे. पार्श्वभूमी १९९० च्या दशकाच्या प्रारंभी श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना या आंदोलनाच्या गतीविधींविषयी तथ्यात्मक माहिती मिळणे आवश्यक बनले होते. त्यातूनच अयोध्येचे तत्कालीन जिल्हा मुख्यालय फैजाबाद, लखनौ आणि दिल्ली येथून देशभरातील प्रसारमाध्यमांना वृत्त पाठविण्यास … - [संघ स्थापना दिवस](https://www.vskmumbai.org/calendar/sangh-staphna-diwas/) - [समिति स्थापना दिवस](https://www.vskmumbai.org/calendar/samiti-staphna-diwas/) - [Calendar](https://www.vskmumbai.org/calendar/): समिति स्थाणा दिवस (Samiti Foundation Day) विजयदशमी - [Categories Module](https://www.vskmumbai.org/categories-module/) - [Vishwa Samvad Kendra, Kokan](https://www.vskmumbai.org/contact/): Contact Vishwa Samvad Kendra Email: info@vskkokan.org About ‘विश्व संवाद केंद्र’ हे राष्ट्रीय माध्यम केंद्र म्हणून प्रसारमाध्यम विश्वामध्ये सुपरिचित आहे. संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या आपल्या सुसज्ज कार्यालयांच्या माध्यमातून विश्व संवाद केंद्र कार्यरत आहे. राष्ट्रीय महत्वाच्या व सामाजिक परिवर्तनाच्या नाना विविध विषयांवर संशोधन व त्यावर आधारित विमर्ष उभा करण्याच्या प्रक्रियेला चालना देण्याचे मुख्य कार्य असे आपले स्वरूप आहे. विविध माध्यमं, लेखक, साहित्यिक व पत्रकार यांच्या समन्वयातून समाजात एक सकारात्मकता प्रसारित व प्रचारीत करण्याचे हे एक केंद्र आहे. पार्श्वभूमी १९९० च्या दशकाच्या प्रारंभी श्रीरामजन्मभूमी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना या आंदोलनाच्या गतीविधींविषयी तथ्यात्मक माहिती मिळणे आवश्यक बनले होते. त्यातूनच अयोध्येचे तत्कालीन जिल्हा मुख्यालय फैजाबाद, लखनौ … - [Big Slider](https://www.vskmumbai.org/big-slider/) - [Big Post + Slider](https://www.vskmumbai.org/big-post-slider/) - [Custom widgets](https://www.vskmumbai.org/custom-widgets/): Church-key raw denim put a bird on it incididunt. Beard McSweeney’s ethnic, chambray Blue Bottle artisan swag mixtape bitters. XOXO Echo Park farm-to-table Godard eiusmod excepteur, deep v veniam wayfarers tattooed. Church-key velit biodiesel, single-origin coffee synth lomo pour-over before they sold out 90’s farm-to-table flexitarian kogi. Labore non tattooed, 8-bit keytar squid polaroid anim ethnic blog Schlitz. Marfa delectus fixie, leggings swag locavore Schlitz pariatur street art selfies qui ea Godard beard. Mollit retro do, Williamsburg mixtape eiusmod meh. Thundercats actually tempor Helvetica yr Shoreditch blog. Bushwick Godard Tumblr gastropub. Ea tempor fashion axe Tonx Tumblr umami proident. Portland … - [Authors](https://www.vskmumbai.org/authors/) [comment]: # (Generated by Hostinger Tools Plugin)