News
-
Nov- 2021 -1 November
स्वातंत्र्य चळवळ म्हणजे भारताचे ‘स्व’ त्व जागृत करणारी चळवळ– सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळे
धारवाड़ दि. ३० ऑक्टोबर : देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत आहे. या निमित्ताने संघाचे स्वयंसेवक समाज व विभिन्न संस्थांसोबत…
Read More » -
1 November
वसुबारस
आपली भारतीय संस्कृती विश्वातील सर्वश्रेष्ठ संस्कृती आहे. उच्च आदर्शांचे पूजन, उत्तमाचा आदर, सहकार्यांविषयी प्रेम, समाजासाठी समर्पण, कृतज्ञता ही श्रेष्ठ जीवनमूल्ये…
Read More » -
Oct- 2021 -30 October
बांगलादेशातील हिंदुंवरील हल्ले म्हणजे हिंदू समाजाच्या निर्मुलनाचा योजनाबद्ध प्रयत्न – सहसरकार्यवाह अरूण कुमार
धारवाड, दि. २९ ऑक्टोबर : बांगलादेशात हिंदू समाजावर झालेले आक्रमण ही अचानक घडलेली घटना नाही. खोट्या बातमीच्या आधारावर सांप्रदायिक द्वेष…
Read More » -
30 October
दिवाळीला – किल्ला का करायचा!
दसरा संपून २-४ दिवस झाले नाही की २ गोष्टींची तयारी सुरु व्हायची. सहामाही परीक्षा आणि दिवाळी किल्ला. दिवाळीला किल्ला का…
Read More » -
28 October
१६ जानेवारी रोजी संस्कृत लघुपट महोत्सवाचे आयोजन
मुंबई, दि. २६ ऑक्टोबर : स्वामी विवेकानंद जयंती हा दिवस युवा दिन म्हणून साजरा केला जातो. या औचित्याने संस्कृत लघुपट…
Read More » -
28 October
५ हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी ५ क्षेपणास्त्राची चाचणी यशस्वी
नवी दिल्ली : ५ हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणाऱ्या अग्नी-५ क्षेपणास्त्राची ओडिशाच्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी घेण्यात आली.…
Read More » -
26 October
सिनेसृष्टीसाठी दिला जाणारा सर्वोच्च ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ रजनीकांतना प्रदान
नवी दिल्ली, दि. २६ : सुपरस्टार रजनीकांत यांची 51 व्या दादासाहेब फाळके पुरस्कारासाठी निवड करण्यात आली होती. केंद्राकडून दिला जाणारा…
Read More » -
25 October
कल्याण आश्रमाचे कार्यकर्ते हे सुद्धा “सामाजिक सैनिकच” : नायक दीपचन्द
नाशिक, दि. २३ ऑक्टोबर : आम्ही सीमेवर लढतो, राष्ट्राच्या शत्रूंना धैर्याने सामोरे जातो, त्याच प्रमाणे “जनजाति कल्याण आश्रमाचे” कार्यकर्ते सुद्धा,…
Read More » -
21 October
भारताची विक्रमी कामगिरी, १०० कोटी डोसचा टप्पा पूर्ण!
मुंबई, दि. २१ ऑक्टोबर : कोरोना विरोधातील लसीकरण मोहिमेत भारताने विक्रमी कामगिरी केली आहे. भारताने आज तब्बल १०० कोटी डोसचा…
Read More » -
17 October
संविधान दिनानिमित्त निबंध स्पर्धा
मुंबई, दि. १४ ऑक्टोबर : समरसता अध्ययन केंद्र या संस्थेच्या वतीने २६ नोव्हेंबर या संविधान दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित…
Read More »