Seva
-
सेवा सहयोग फाऊंडेशनचा ‘समुत्कर्ष वार्षिकोत्सव’ संपन्न
मुंबई, दि. २१ फेब्रुवारी : सेवा सहयोग फाऊंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या समुत्कर्ष प्रकल्पाअंतर्गत वस्त्यांमध्ये गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत अभ्यासिका चालवल्या जातात. २०१५ सालापासून मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड आणि पुणे जिल्ह्यात एकूण…
Read More » -
वैदिक परंपराओं का पुनर्जागरण सुरभि शोध संस्थान-वाराणसी
त्रिपुरा के बालक मुक्ति की बांसुरी की धुन व नेपाल की आशा के ढोलक की थाप पर कृष्ण भजन, सुनकर मन…
Read More » -
माय ग्रीन सोसायटीच्या वतीने कचरा वेचकांना दीपोत्सवानिमित्त अनोखी भेट
मुंबई, दि. ३० ऑक्टोबर : शहर स्वच्छ ठेवणाऱ्या कचरा वेचकांचे विश्वच वेगळे असते. दोन वेळच्या भाकरीची सोय करण्यासाठी ही मंडळी जीव धोक्यात घालून कचराकुंडीत…
Read More » -
समृद्धीचा, समाधानाचा मार्ग या अनामिक शक्तीमुळे राष्ट्राची चिती घडवत जातो हे नक्की
संघ कामात असणाऱ्या महिला शक्तीच्या कामाची मिडिया तितकी फारशी दखल घेत नव्हता. जवळपास ८७ वर्षाहून अधिक काळाची पार्श्वभूमी असलेलं काम.…
Read More » -
सेवागाथा – पाणी आले, जीवन लाभले.., डोंगरीपाडा (महाराष्ट्र)
डोंगरीपाड्यात आज सात दशकांची प्रतीक्षा संपली. गावातील लोकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. घरोघरी पाण्याची सोय उपलब्ध करून देणाऱ्या सौरपंपाला न्याहाळताना 73…
Read More » -
होत्याचं नव्हतं करणारा ‘तो’ काळा दिवस….
दि. २२ जुलै, ला दिवसभर मुसळधार पाऊस पडत होता. पण वाटलं नव्हतं की, हा पाऊस अनेकांचे संसार उध्वस्त करेल. त्यांनी…
Read More » -
“संघ” दक्ष कार्यकर्त्यांनी दाखवलेली तत्परता आणि केलेली मदत !!
एक कृतज्ञतेचे बोल २२ जुलैची सकाळ उजाडली आणि चिपळूणकरांच्या डोळ्यासमोर २००५ सालातील भयानक पुराची दृश्य डोळ्यासमोर उभी राहिली, पुढे अजून…
Read More » -
….संकटासही ठणकावून सांगावे, आता ये बहतर…
….संकटासही ठणकावून सांगावे,आता ये बहतर,नजर रोखुनी नजरेमध्ये,आयुष्याला द्यावे उत्तर…करुनी जावे असेही काही,दुनियेतूनी या जाताना ,गहिवर यावा जगास साऱ्या ,निरोप शेवटचा…
Read More » -
ले चले हम राष्ट्रनौका को भंवर से पार कर!
“ओ निलेशजी , ते पाण्याचे क्रेट कुठे ठेवायचेत ” , अरे श्रेयस , या टेम्पो मध्ये किती किट भरायचेत ?…
Read More » -
केशवसृष्टी ग्रामविकास योजनेअंतर्गत राबविण्यात आलेले विविध समाजपयोगी उपक्रम
भारताला स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे उलटली, मात्र वनवासी लोक अजूनही आपल्या मूलभूत हक्कांपासून वंचित आहेत. मूलभूत सुखसोयी त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात तसेच…
Read More »