आषाढी वारीतील भगव्या पताकांनी नटलेला दिवे घाट म्हणजे भक्ती, निसर्ग आणि सामूहिक शक्तीचा अद्भुत संगम. …ध्येय मोठे असेल तर कठीण वाटही सहज होते ही शिकवण दिवे घाटाचा वारीचा टप्पा देतो . शिस्त, समरसता आणि परस्पर सहकार्य यांतून सामूहिक शक्ती निर्माण होते. संघटित समाज हेच राष्ट्राचे सामर्थ्य आहे.